शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भाजपा म्हणते, पाच वर्षात ‘करून दाखवू’

By admin | Updated: June 11, 2014 02:59 IST

पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल,

नवी दिल्ली : पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल, असे सांगत भाजपाने मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा नारा दिला़ याउलट काँग्रेसने मात्र भाजपाच्या या ना:यातील हवा काढत रालोआ सरकारच्या अजेंडय़ात कुठलाही नवा विचार, नवा कार्यक्रम व नवी योजना नसल्याचे म्हटल़े
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाली़ लोकसभेत भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि राज्यसभेत  त्याच पक्षाचे मुख्तार अब्बास नकवी यांनी चर्चेची सुरुवात केली़ देशाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सुरक्षा यावर कुठलीही आच येऊ न देता विकास केला जाईल आणि या विकासात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असे भाजपाने म्हटल़े ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा नारा भाजपाने दिला़