शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा म्हणते, पाच वर्षात ‘करून दाखवू’

By admin | Updated: June 11, 2014 02:59 IST

पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल,

नवी दिल्ली : पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल, असे सांगत भाजपाने मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा नारा दिला़ याउलट काँग्रेसने मात्र भाजपाच्या या ना:यातील हवा काढत रालोआ सरकारच्या अजेंडय़ात कुठलाही नवा विचार, नवा कार्यक्रम व नवी योजना नसल्याचे म्हटल़े
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाली़ लोकसभेत भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि राज्यसभेत  त्याच पक्षाचे मुख्तार अब्बास नकवी यांनी चर्चेची सुरुवात केली़ देशाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सुरक्षा यावर कुठलीही आच येऊ न देता विकास केला जाईल आणि या विकासात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असे भाजपाने म्हटल़े ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा नारा भाजपाने दिला़