शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारविरोधी कारवायांमुळे भाजप नर्व्हस - केजरीवाल

By admin | Updated: May 22, 2015 15:18 IST

भ्रष्टाचारविरोधी कारवायामुळे भाजपा नर्व्हस झाला आहे. आपल्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती करण्याचा भाजपाचा डाव आहे,' असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २२ - अधिका-यांची नियुक्ती व त्यांच्या बदलीचा अंतिम अधिकार नायब राज्यपालांकडेच असे केंद्र सरकारने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केल्यानंतर चिडलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवरच तोफ डागली आहे. 'भ्रष्टाचारविरोधी कारवायांमुळे भाजपा नर्व्हस झाला आहे. आपल्या मर्जीतील अधिका-यांची नियुक्ती करण्याचा भाजपाचा डाव आहे,' असा आरोप त्यांनी केला आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. 

केंद्र सरकारचे परिपत्रक संशयास्पद असून भ्रष्टाचारी अधिका-यांना पाठीशी घालण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.  भाजपावाले विधानसभा निवडणूक हरले, आम्हाला तब्बल ६७ जागा मिळाल्याने त्यांना धक्का बसला. आता मोदी यांना दिल्लीतील भाजपाच्या तीन आमदारांच्या सहाय्याने सरकार चालवायचे आहे. आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याने मोदी सरकारचे धाबे दणाणले असून भ्रष्टाचारविरोधी कारवायमुळे ते नर्व्हस झाले आहेत, हे स्पष्ट होत असल्याचेही केजरीवाल म्हणाले. एकतर्फी परिपत्रक प्रसिद्ध करून त्यांना कोणत्या अधिका-यांना पाठीशी घालायचे आहे, तेही सांगावे, असा सवालही केजरीवाल यांनी केला. 

तसेच आपले उपराज्यपालांशी कोणतेही मतभेद नाहीत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.