शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

संघाच्या आरक्षणविरोधी विधानाचे टायमिंग चुकल्याने पराभव - भाजपा खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2015 12:14 IST

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील विधान हे बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले असे मत भाजपा खासदार हुकुमदेव नारायण यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ -  सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणासंदर्भातील विधान हे बिहारमधील भाजपाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले असे मत भाजपा खासदार हुकुमदेव नारायण यांनी मांडले आहे. भागवत यांच्या विधानावर बौद्धिक चर्चा होणे अपेक्षित असले तरी त्या विधानाचे टायमिंग चुकले असेही त्यांनी म्हटले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू, राजद व काँग्रेस महाआघाडीने भाजपाचा दारुण पराभव केला असून या पराभवासाठी संघाची आरक्षणसंदर्भातील भूमिका कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे.  भाजपा खासदार हुकुमदेव नारायण यांनीदेखील संघाच्या आरक्षणासंदर्भातील विधानाचे टायमिंग चुकल्याचे सांगितले. सरसंघचालकांच्या विधानाने जनतेमध्ये चुकीचा संदेश गेल्याचे नारायण यांनी नमूद केले. 

सरसंघचालक भागवत यांनी आरक्षण  व्यवस्थेती परिक्षण करण्याची गरज आहे असे म्हटले होते. यावरुन विरोधकांकडून टीका सुरु होताच भाजपा व संघांने यावरुन सारवासारवही केली होती. दरम्यान, सोमवारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बैठकीत बिहारविषयीच चर्चा झाली असावी अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.