शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

भाजपा व राष्ट्रवादी पैसा घेऊन उभे आहेत

By admin | Updated: January 26, 2017 02:08 IST

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार इच्छुकांच्या स्पर्धेत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी जास्त असते तेथे नाराजी देखील जास्त असते. थोडी ताकद लावली तर आपण देखील २५ जागांपर्यंत पोहचू शकतो.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पैसे घेऊन उभे आहेत. आपल्याकडे इच्छुक असलेले राखीव उमेदवार डिपॉझिटची रक्कम पक्षाने भरावी यासाठी आग्रह धरत आहे. भाजपाकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. मात्र निष्ठावंत कार्यकर्ता बाजूला आहे तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे उमेदवार इच्छुकांच्या स्पर्धेत आहे. ज्या ठिकाणी उमेदवारीसाठी मागणी जास्त असते तेथे नाराजी देखील जास्त असते. थोडी ताकद लावली तर आपण देखील २५ जागांपर्यंत पोहचू शकतो.
शेतकर्‍यांच्या प्रश्नांना केंद्रीत करा
जिल्हा परिषद निवडणुक ही ग्रामीण भागातील शेतकरी व कष्टकर्‍यांच्या प्रश्नांची निवडणुक आहे. नोटाबंदीच्या काळात रांगेत कोण उभे होते याची आठवण प्रचारा दरम्यान शेतकर्‍यांना करून द्या. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करून सत्ता हस्तगत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांची सत्तेसाठी कोटीची उडाणे
पैशांच्या बळावर विरोधक सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. जि.प.अध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडणुकीसाठी ५ कोटीच्या खर्चाचे तर सभापतीपदासाठीच्या उमेदवाराला १ कोटीचे टार्गेट दिले आहे. विरोधकांनी नितिमत्ता सोडली असली तरी मतदार राजा मात्र योग्य निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने त्रास दिला नाही तितका मित्रपक्षाने दिला
विधानसभा, नगरपालिकेत आपले विरोधक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला जितका त्रास दिला नाही त्यापेक्षा जास्त त्रास कुणी दिला आहे ते तुम्हाला माहित आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत देखील हा त्रास देण्याचा प्रयत्न होईल. मात्र शिवसेनेने अनेक आघात पचविले आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी पक्षाचे काय होईल अशी भिती अनेकांना होती. मात्र शिवसेनेने संघर्ष केला आणि पक्ष वाढला असे त्यांनी सांगितले.