शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

बायोस्कोप

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

मी स्टोरी टेलर, अर्थ तुम्ही काढा

अहमदनगर : कुटंुब व्यवस्था टिकावी यासाठी चांगला सल्ला आणि मार्गदर्शनाची गरज आहे़ पती-पत्नी यांच्यातील वादानंतर अनेक कायद्यांचा आधार घेऊन खटले दाखल केले जातात़ काही प्रकरणात सत्यता तर काही खोटे प्रकरणेही समोर येतात हे टळण्यासाठी काही कायद्यांबाबत पुनर्विचार होणे गरजेचे आहे़ असे मत ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड़ उदय वारुंजीकर यांनी व्यक्त केले़ पुरुष हक्क संरक्षण समितीच्यावतीने आयोजित १७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे ॲड़ वारुंजीकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले़ यावेळी ते बोलत होते़ उद्योजक बाळासाहेब पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़ यावेळी समितीचे राष्ट्रीय सचिव धर्मेंद्र चव्हाण, तेजस्वीनी मरोड, ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर, समितीचे धुळे जिल्हाध्यक्ष मधुकर भिसे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते़ ॲड़ वारुंजीकर म्हणाले की, कायद्यामध्ये सतत दुरूस्ती होत असते़ मात्र, कायद्याची निर्मिती होत असताना त्यामध्ये सर्वसामान्यांचा सहभाग असणे महत्त्वाचे आहे़ विधीमंडळात पुरुषांबाबत निर्माण होणार्‍या कायद्याबाबत पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष ठेवून त्यामध्ये वेळीच दुरुस्त्या सुचविणे गरजेचे आहे़ जसे महिलांवर अन्याय अत्याचार होतात़ त्याचप्रमाणे अनेक पुरुषही अत्याचाराचे बळी ठरत असतात़ त्याचे खटले जलदगतीने निकाली निघावेत यासाठी पाठपुरवा झाला तर अनेकांना न्याय मिळेल़ ज्या व्यक्तीची कलम ४९८ मधून निर्दोष मुक्तता झाली आहे़ त्यांना पुढील न्यायालयीन लढाईसाठी समितीने मदत करावी,असे सांगत वारुंजीकर म्हणाले की, अत्याचाराचे बळी ठरणारे गरजू पुरुषांसाठी समितीने मार्गदर्शन करावे तसेच महिला आणि पुरुषांनीही हक्काबरोबर कर्तव्याचीही जाणीव ठेवावी, असे ते म्हणाले़
समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड़ शिवाजी कराळे यांनी प्रस्ताविकातून पुरुष हक्क संरक्षण समितीची भूमिका आणि कार्य स्पष्ट केले़ यावेळी बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, धर्मेंद्र चव्हाण गोपाळ मिरीकर यांनीही मनोगत व्यक्त केले़ शशिकांत नजन यांनी सूत्रसंचालन केले़
चौकट- अधिवेशनात रविवारी कुटुंब व्यवस्था दुभंगण्यास जबाबदार कोण?, पुरुषांचे हक्क आणि कायदेशीर कर्तव्य, स्त्रियांनी कशी लावली संसाराची वाट या विषयांवर चर्चासत्र होणार आहे़ तसेच उपस्थितांच्या प्रश्नांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे़
फोटो आहे़