शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

‘विधेयक अडकल्यामुळे ग्रामविकासावर परिणाम’

By admin | Updated: July 16, 2015 04:15 IST

भूसंपादन विधेयक रोखण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासावर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या मार्गातील अडथळा बनू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयक रोखण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकासावर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या समृद्धीच्या मार्गातील अडथळा बनू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांना केले आहे.नीती आयोग संचालन परिषदेच्या बैठकीला मार्गदर्शन करताना देशातील गरिबी उच्चाटनासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने प्रयत्त्न करावे लागतील, असेही प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र आणि राज्यांदरम्यान वाढता मोबदला देण्यावरून कुठलेही मतभेद नाहीत असा दावा करून मोदी म्हणाले, भूसंपादन कायद्यात ग्रामीण क्षेत्राचा विकास आणि प्रामुख्याने शाळामहाविद्यालये, रुग्णालये, रस्ते आणि सिंचन प्रकल्पांचाही समावेश आहे. यामुळे शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार असून केवळ राजकीय कारणाने याला विरोध होऊ नये. बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंग आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया उपस्थित होते.