शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बिहारमध्ये दारुबंदीनंतर गुन्ह्यात वाढ

By admin | Updated: January 12, 2017 15:18 IST

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2016 मध्ये दारुबंदीची घोषणा केली. दारुबंदीच्या तीस दिवसानंतर राज्यातील 27 टक्के गुन्हेगारीला आळा बसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एप्रिल 2016 मध्ये दारुबंदीची घोषणा केली. दारुबंदीच्या तीस दिवसानंतर राज्यातील 27 टक्के गुन्हेगारीला आळा बसल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते. सध्या मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधिल दारुबंदीनंतर राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. इंडिया सेप्डंच्या अहवालानुसार राज्यातील गुन्हेगारीमध्ये 13 टक्केनी वाढ झाली आहे. बिहार पोलीसांच्या डेटा नुसार न्यायालयात न गेलेल्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. एप्रिल - ऑक्टोबर 2016 मध्ये 14, 279 तर ऑक्टोबर2016 ते आजपर्यंत 16,153 गुन्ह्याची नोंद झाली आहे. 
 
2015 मध्ये बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत दारुबंदीच्या मुद्द्यावर नितिश कुमार यांनी निवडणुक लढवत अनेक महिला मतदारांना मत देण्याचे आव्हान केलं होतं. दरम्यान,  एक ऑगस्ट रोजी बिहार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दारुबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यात दारुबंदी लागू करण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयानंतर नितीश कुमार यांच्यावर सर्वच स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारुबंदीवरुन नितिश कुमारांचे कौतुक केले होते.