शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 04:54 IST

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्या. भूषण गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए. एस. बोपन्ना या ...

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात न्या. भूषण गवई, न्या. सूर्यकांत, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए. एस. बोपन्ना या चार नवीन न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. या न्यायमूर्तींच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पाठविलेला प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला. राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर याची अधिसूचना जारी करण्यात आली.

सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या आता २७ वरून ३१ वर पोहोचली आहे. न्या. भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असून, न्या. सूर्यकांत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे, न्या. बोस झारखंडचे तर, न्या. बोपन्ना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यांच्या कॉलेजियमने ही शिफारस केली होती. न्या. बोस हे ज्येष्ठतेनुसार बाराव्या, तर न्या. बोपन्ना ३६ व्या क्रमांकावर आहेत. न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या नावांची शिफारस यापूर्वीही केंद्र सरकारने केली. मात्र ज्येष्ठतेच्या आधारावर केंद्र सरकारने ही शिफारस फेटाळून लावली होती. त्यानंतर कॉलेजियमने पुन्हा दोन्ही नावांची शिफारस केली व त्यांची ज्येष्ठता, पात्रता आणि निष्ठेबाबत कुठेही प्रश्न उपस्थित होत नसल्याचा शेराही दिला. तसेच न्या. गवई व न्या. सूर्यकांत यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती.