शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

बेळगाव आता ‘बेळगावी’

By admin | Updated: October 18, 2014 02:24 IST

बेळगावचे ‘बेळगावी’ करण्यास केंद्र सरकारने परवानगी देऊन पुन्हा मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

नामांतर : मोदी सरकारकडून हिरवा कंदील
बेळगाव : बेळगावसह कर्नाटकातील एकूण बारा गावांच्या नामांतरास केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली.  बेळगावचे ‘बेळगावी’ करण्यास  केंद्र सरकारने परवानगी देऊन पुन्हा मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्राच्या निर्णयाविरोधात सीमाभागातील मराठी जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
बेळगावचे नामांतर करण्यास परवानगी दिल्याच्या विरोधात दाद मागण्यात येईल. दिल्लीतील सीमाप्रश्नाचा खटला पाहणा:या वकिलांशी चर्चा करून नामांतराच्या विरोधासंबंधात दिशा ठरविण्यात येईल. 2क्क्6 पासून बेळगावचे नामांतर होऊ नये म्हणून लढा देत आहे. शहराचे नाव काय असावे, हे ठरविण्याचा अधिकार येथील जनतेचा आहे. त्यांचे म्हणणो 
ऐकून घेतल्याशिवाय नाव बदलणो चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडणारे वकील माधवराव चव्हाण यांनी दिली. 
नामांतराविरोधात कायदेशीर लढा देऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावचे नामांतर बेळगावी असे करण्याची घोषणा केली होती. त्याला आठ दिवस होण्याआधीच केंद्राच्या गृह खात्याने कर्नाटकातील बारा गावांची नावे बदलण्यास परवानगी दिली आहे. 2क्क्6 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्नी कुमारस्वामी यांच्या सरकारने 12 शहरांची नावे बदलावी, असा प्रस्ताव पाठविला होता. त्याला केंद्रीय गृहमंत्रलयाने मंजुरी दिली. (प्रतिनिधी)
 
12 शहरांचा समावेश
1 नोव्हेंबरला कर्नाटकच्या राज्योत्सव दिनापासून बेळगाव-बेळगावी, बंगलोर-बंगळुरू, मंगलोर - मंगळुरू, बेल्लारी- बळ्ळारी, बिजापूर-विजापुरा, चिक्कमंगळूर-चिक्कमंगळुरू, गुलबर्गा-कलबुर्गी, म्हैसूर-मैसूर, होस्पेट-होसापेटे, शिमोगा-शिवमोगा, हुबळी-हुब्बळळी, तुमकूर-तुमकुरु असे नामांतर होणार आहे.