शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

शासनाच्या अधीन धर्म असल्याने विकास चुकीच्या दिशेने-२

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

आज जगभरातील प्रगत राष्ट्रानुसार भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देश दिशाहीन मार्गाने जात आहे. भारतातील राजकारण हे व्यापारी व व्यावसायिकांच्या वशात आहे.

आज जगभरातील प्रगत राष्ट्रानुसार भारताचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे देश दिशाहीन मार्गाने जात आहे. भारतातील राजकारण हे व्यापारी व व्यावसायिकांच्या वशात आहे.
बॉक्स..
भारतीयांमध्ये ऐकण्याची क्षमता शिल्लक आहे
विकासाच्या नावावर सुरू असलेल्या धावपळीत आज कुणाकडेही विचार करण्यासाठी एका क्षणाची सुद्धा उसंत नाही. अशा परिस्थितीत भारतीय लोकांमध्ये ऐकणे आणि समजून घेण्याची क्षमता अजूनही शिल्लक आहे. त्यांना कुणी सल्ला दिला, समजावून सांगितले तर ते ऐकून घेतात. त्यानुसार वागण्याची क्षमता मात्र संपलेली आहे. परंतु एका चांगल्या विकल्पावर विचार करण्यासाठी अजूनही त्यांच्याजवळ धैर्य आहे. त्यामुळे लोक सातत्याने धमार्ेपदेशकाच्या सान्निध्यात राहिले तर समाजातील परिस्थिती सुधारू शकेल, असेही स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी सांगितले.