शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

विश्वासाच्या आधारावरच पाकिस्तानशी चर्चेला सुरुवात - सुषमा स्वराज

By admin | Updated: December 14, 2015 21:41 IST

विश्वासाच्या आधारावरच पाकिस्तानशी पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला सुरुवात झाली असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी संसदेत केलेल्या निवेदनात सांगितले

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १४ - विश्वासाच्या आधारावरच पाकिस्तानशी पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला सुरुवात झाली असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी संसदेत केलेल्या निवेदनात सांगितले. दोन्ही देशांना चर्चेच्या माध्यमातूनच पुढे जावे लागेल. तरीही घातपाती कारवायांच्या माध्यमातून चर्चेमध्ये अडथळे आणले जाऊ नयेत, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाकिस्तानसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील पुन्हा सुरू झालेली चर्चा आणि हार्ट ऑफ एशिया परिषदेच्या निमित्ताने सुषमा स्वराज यांचा गेल्या आठवड्यात झालेला पाकिस्तान दौरा या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यसभा आणि लोकसभेत निवेदन सादर करून सदस्यांना माहिती दिली.पॅरिसमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वासाच्या आधारावर दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चेला सुरुवात झाली आहे, असे त्यांनी सभागृहात सांगितले. राज्यसभेमध्ये काँग्रेस आणि बसपच्या सदस्यांनी व्हेलमध्ये जमून केलेल्या घोषणाबाजीवेळी गोंधळातच त्यांनी आपले निवेदन वाचून दाखवले.