शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हिंदुराष्ट्र स्थापनेसाठी संघटीत व्हावे

By admin | Updated: December 28, 2015 00:05 IST

जळगाव- हा देश हिंदुंचा आहे. जगात इतर धर्मियांचे राष्ट्र आहेत. तशी देशात हिंदुराष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्वार्ंनी तयार राहावे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्र रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आमदार राजासिंह ठाकूर (हैद्राबाद) यांनी रविवारी हिंदु धर्मजागृती सभेत केले.

जळगाव- हा देश हिंदुंचा आहे. जगात इतर धर्मियांचे राष्ट्र आहेत. तशी देशात हिंदुराष्ट्राची स्थापना होईल. त्यासाठी सर्वार्ंनी तयार राहावे... छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन राष्ट्र रक्षणासाठी सज्ज व्हा, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक आमदार राजासिंह ठाकूर (हैद्राबाद) यांनी रविवारी हिंदु धर्मजागृती सभेत केले.
शहरातील शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सनातन संस्थेचे संत नंदकुमार जाधव, संस्थेच्या प्रसारसेविका स्वाती खाडे, हिंदु जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट उपस्थित होते.
डॉ.संजीव हुजुरबाजार व आरती हुजुरबाजार, सपन झुनझुनवाला, नीलेश पवार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. समितीच्या कार्याची माहिती प्रतीक्षा कोरेगावकर यांनी दिली.



नेमांडेंचा निषेध का केला नाही?
पुरोगामी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी श्रीकृष्ण हे फक्त चालक होते, व्याधीग्रस्त होते, असे वक्तव्य केले. त्यांचा निषेध का करण्यात आला नाही, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.

आमीर खान, शाहरूख खानना इसिसचे झेंडे दिसत नाही...
जाधव म्हणाले, देशात असहिष्णुता आहे, असे म्हणणारे आमीर व शाहरूख खान यांना जम्मू काश्मिरात इसिसचे झेंडे फडकविले जातात ते दिसत नाही. बंगाल, बांगलादेश, पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार होतात तेदेखील आमीर व शाहरूख यांना दिसत नाही. त्यांच्यामुळेच देशात असहिष्णुता वाढत आहे, असा दावा जाधव यांनी केला.

समीर गायकवाड निर्दोष सुटेल
पानसरेंच्या हत्येसंबंधी अटकेत असलेला समीर गायकवाड तसेच साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत हे निर्दोष सुटतील, असेही जाधव म्हणाले.

मानव खोटारडे
सनातन संस्थेत युवकांना संमोहीत करून त्यांच्याकडून चुकीचे कार्य करवून घेतले जाते, असा आरोप श्याम मानव यांनी केला. मानव यांचा आरोप चुकीचा असून, त्यांना संमोहन शास्त्राची माहितीच नाही. ते खोटारडे आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादीवर बंदी का नको?
पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येनंतर पोलिसांना दोष देण्याऐवजी सनातन संस्थेवर बंंदीची मागणी करण्यात आली. मग एका खूनाच्या प्रकरणात पद्मसिंग पाटील दोषी असल्याचे सिद्ध झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी का आणली नाही. शिखांची कत्तल केल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसवर बंदी का आणली नाही, केरळात २०० स्वयंसेवकांची हत्या करण्याचा आरोप असलेल्या माकपावर बंदी का नाही, असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला.