शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बापरे... भारतात आहेत 33 कोटी दुष्काळग्रस्त

By admin | Updated: April 19, 2016 14:36 IST

देशभरातील दुष्काळग्रस्तांची संख्या 33 कोटी असल्याचे केंद्र सरकाने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - देशभरातील दुष्काळग्रस्तांची संख्या 33 कोटी असल्याचे केंद्र सरकाने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. देशातल्या 10 राज्यांपैकी 256 जिल्ह्यांना दुष्काळाने ग्रासले असून तब्बल 33 कोटी लोकांना दुष्काळाची झळ बसल्याची माहिती केंद्राने दिली आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी या आर्थिक वर्षाचे लक्ष्य 38,500 कोटी रुपयांच्या वितरणाचे आहे. यापैकी आत्तापर्यंत 19,555 कोटी रुपये दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये वितरीत करण्यात आल्याची माहितीही केंद्र सरकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
स्वराज अभियानने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये गुजरातची आकडेवारी देण्यात आली नसून, ती का देण्यात आलेली नाही असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे. 
अनेक दिवस या प्रकरणाची सुनावणी होत असूनही केंद्राने व दुश्काळग्रस्त राज्यांनी गांभीर्य दाखवले नसल्याची खरमरीत टीका याआधी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.