शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

थकबाकीमुळे बँका होणार अस्थिर

By admin | Updated: May 10, 2017 00:45 IST

उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ आणि गृह क्षेत्रातील कर्ज हेच बँकांसाठी मिळकतीचे उत्त्तम साधन ठरणार आहे. गुंतवणूक बँकिंग संस्था जेफरीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.भारतीय बँकांचे उद्योग क्षेत्रातील बुडीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) अलिकडे प्रचंड वाढले आहे. त्याविरुद्ध केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी काही उपाय योजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या एका अहवालात जेफरीजने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, एनपीएच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार काही कायदेशीर चौकट निश्चित करील, असे दिसते. अडथळे दूर करण्यासाठी नवीन कायदेही केले जाऊ शकतात. अशी पावले उचलणे चांगले असले तरी त्यासाठी नेहमीच खूप वेळ लागत आला आहे. अहवाल म्हणतो की, उद्योग क्षेत्रातील कर्जाची स्थिती लगेच सुधारणार नाही. उद्योग क्षेत्राला कर्ज देणाऱ्या बँकांची मिळकत अस्थीर आणि कमजोरच राहील. अशा परिस्थितीत बँकांसाठी शुद्ध किरकोळ कर्ज आणि गृहकर्ज हे व्यवसायाचे चांगले पर्याय ठरतात.१२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार-५ मे रोजी सरकारने एक आदेश काढून बँकिंग नियमन कायद्यात दोन नवी कलमे घातली आहेत. यापैकी एक असलेल्या ३५एए या कलमान्वये थकबाकीदार उद्योगांवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे. याचवेळी दिवाळखोरी कायद्याच्या चौकटीबाहेर समेटासाठी संयुक्त ऋणदाता मंच (जेएलएफ) विषयक नियम रिझर्व्ह बँकेने शिथील केले आहेत. त्यामुळे येत्या १२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार आहे, असे जेफरीजने म्हटले आहे.