शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

थकबाकीमुळे बँका होणार अस्थिर

By admin | Updated: May 10, 2017 00:45 IST

उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उद्योग क्षेत्रातील कर्जांची थकबाकी वाढल्यामुळे या क्षेत्रातून बँकांना होणारी मिळकत अस्थीर होणार आहे, अशा परिस्थिीत किरकोळ आणि गृह क्षेत्रातील कर्ज हेच बँकांसाठी मिळकतीचे उत्त्तम साधन ठरणार आहे. गुंतवणूक बँकिंग संस्था जेफरीजने एका अहवालात ही माहिती दिली आहे.भारतीय बँकांचे उद्योग क्षेत्रातील बुडीत कर्जांचे प्रमाण (एनपीए) अलिकडे प्रचंड वाढले आहे. त्याविरुद्ध केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांनी काही उपाय योजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या एका अहवालात जेफरीजने ही माहिती दिली आहे. अहवालात म्हटले आहे की, एनपीएच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सरकार काही कायदेशीर चौकट निश्चित करील, असे दिसते. अडथळे दूर करण्यासाठी नवीन कायदेही केले जाऊ शकतात. अशी पावले उचलणे चांगले असले तरी त्यासाठी नेहमीच खूप वेळ लागत आला आहे. अहवाल म्हणतो की, उद्योग क्षेत्रातील कर्जाची स्थिती लगेच सुधारणार नाही. उद्योग क्षेत्राला कर्ज देणाऱ्या बँकांची मिळकत अस्थीर आणि कमजोरच राहील. अशा परिस्थितीत बँकांसाठी शुद्ध किरकोळ कर्ज आणि गृहकर्ज हे व्यवसायाचे चांगले पर्याय ठरतात.१२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार-५ मे रोजी सरकारने एक आदेश काढून बँकिंग नियमन कायद्यात दोन नवी कलमे घातली आहेत. यापैकी एक असलेल्या ३५एए या कलमान्वये थकबाकीदार उद्योगांवर अप्रत्यक्ष नियंत्रण मिळविण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे. याचवेळी दिवाळखोरी कायद्याच्या चौकटीबाहेर समेटासाठी संयुक्त ऋणदाता मंच (जेएलएफ) विषयक नियम रिझर्व्ह बँकेने शिथील केले आहेत. त्यामुळे येत्या १२ महिन्यांत बँकांचा खर्च वाढणार आहे, असे जेफरीजने म्हटले आहे.