शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

रेल्वे प्रवाशांचे 'बुरे दिन', प्रवासी भाड्यात वाढ

By admin | Updated: June 20, 2014 18:03 IST

रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी घसघशीत वाढ केली असून आज मध्यरात्रीपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.

 ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २०- रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी घेतला. रेल्वेच्या प्रवासी भाड्यात तब्बल १४.२ टक्के तर मालवाहतुकीत सुमारे ६.५ टक्क्यांनी वाढ केली असून मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

रेल्वे भाडेवाढीचा निर्णय यूपीए सरकारच्या कालावधीतच घेण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. जुलैमध्ये रेल्वेचे बजेट सादर होणार असून त्यापूर्वीच भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. जर प्रवाशांनी या भाडेवाढीपूर्वी तिकीट बूक केले असेल तर त्यांना प्रवासादरम्यान गाडीत टीसीला वाढीव भाड्याचे पैसे द्यावे लागणार आहे. रेल्वेची वित्तीय तुट भरुन काढण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. रेल्वेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने रेल्वेचे अनेक प्रकल्प बारळले असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनीही टीका केली आहे. आम आदमीच्या विरोधात काम करणारे सरकार असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कडू औषध देण्याची वेळ आली आहे असे विधान केले आहे. याद्वारे मोदींनी अर्थव्यवस्थेच्या हितासाठी काही कटू निर्णय घेण्याचे संकेत दिले होते.