शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मागासवर्गीय दिव्यांगांना परीक्षेत इतरांहून वाढीव संधी नाहीत

By admin | Updated: January 26, 2017 01:34 IST

दिव्यांग असलेली व्यक्ती आपण‘ओबीसी’ओबीसी असल्याच्या आधारावर सर्वसाधारण प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींहून अधिक सवलती मागू शकत नाही

नवी दिल्ली : दिव्यांग असलेली व्यक्ती आपण‘ओबीसी’ओबीसी असल्याच्या आधारावर सर्वसाधारण प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींहून अधिक सवलती मागू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये ‘ओबीसी’ दिव्यांग उमेदवारांना परीक्षा देण्याच्या १० नव्हे तर इतर दिव्यांगांप्रमाणे सातच संधी मिळतील, असे जाहीर केले आहे.या परीक्षा देण्यासाठी कमाल चार प्रयत्नांची मर्यादा लागू होती. सन २००७ मध्ये केंद्र सरकारने दिव्यांग उमेदवारांना सवलत देत कमाल प्रयत्नांची संख्या सात अशी केली. काही ‘ओबीसी’उमेदवारांनी याविरुद्ध दिल्ली व मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्या उच्च न्यायालयांनी सरकारचा निर्णय पक्षपाती ठरवून ‘ओबीसी’ दिव्यांग उमेदवारांना परीक्षेत कमाल १० संधी द्याव्यात, असे निकाल दिले. केंद्र सरकारने याविरुद्ध केलेली अपिले प्रलंबित असताना ऋषभ चौधरी याने या मुद्द्यावर थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या तिन्ही प्रकरणांंचा निकाल देताना न्या. रंजन गोगोई व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)