शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बाबुर्डी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पगार थकीत

By admin | Updated: October 30, 2016 22:46 IST

सात महिन्यांपासून प्रतीक्षा : दिवाळी अंधारात

सात महिन्यांपासून प्रतीक्षा : दिवाळी अंधारात
सुपे : बाबुर्डी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांना मागील सात महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने दिवाळी सणापासून वंचित राहिले आहेत. आमच्या मुला-बाळांना काही गोडधोड खाऊ घालण्यासाठी त्वरित पगार मिळावा, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.
येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे मागील सात महिन्यांपासून पगार रखडलेले आहेत. त्यामुळे त्यांची चूल बंद झाली आहे. या दिवाळीला पगार होईल, या आशेवर येथील कर्मचारी होते. मात्र, ऐन दिवाळीतही पगार झाला नसल्याने मुला-बाळांना काय खायला घालायचे, अशी वेळ येथील कर्मचार्‍यांवर आली आहे. यासंदर्भात पंचायत समितीनेे लक्ष घालून आमचा पगार मिळवून द्यावा, अशी मागणी येथील कर्मचार्‍यांनी केली आहे.
याबाबत सरपंच सुजाता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की येथील घरप˜ी व पाणीप˜ी थकीत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचे पगार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या खात्यावर रक्कम नाही. दिवाळीसाठी माझे स्वत:चे २० हजार रुपये पगारासाठी दिले होते. मात्र या कर्मचार्‍यांनी पुन्हा पैसे घरी आणून दिल्याची माहिती सरपंच गायकवाड यांनी दिली.
-----------------------