शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

माणसातील माणुसकी जागृत रहावी जिल्हाधिकारी : रोटरी सेंट्रलचा पदग्रहण सोहळा

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

अहमदनगर : स्पर्धेच्या युगात आपसातील संवाद कमी होत असून, माणसातील माणुसकी जागृत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले़ रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते़

अहमदनगर : स्पर्धेच्या युगात आपसातील संवाद कमी होत असून, माणसातील माणुसकी जागृत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले़ रोटरी क्लबच्या पदग्रहण समारंभप्रसंगी ते बोलत होते़
कवडे म्हणाले जातीव्यवस्थेतील भिंती तोडून आपसातील संवाद वाढला तर देशाची प्रगती होईल़ चांगल्या कामातून मिळणारा आनंद अतुलनीय आहे़ रोटरी क्लबचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे़ या क्लबच्या माध्यमातून युवा कौशल्य विकास, स्वच्छता, स्त्री जन्माचे स्वागत व आरोग्य आदींबाबत प्रभावी काम व्हावे, असे आवाहन त्यांनी केले़ प्रमोद पारेख यांनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी क्लबचे अध्यक्ष उमेश रेखी, सचिव धिरज मुनोत, माजी अध्यक्ष अमृत कटारिया, निर्मल गांधी,ॲड़ अशोक झरकर, राजीव गुजर, मधुबाला चोरडिया, वैशाली गुजर, धिरज मुनोत आदी उपस्थित होते़
फोटो २८ रोटरी या नावाने आहे़