शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

शिवचरित्राच्या मुद्याकडे वेधले लक्ष

By admin | Updated: December 20, 2014 00:24 IST

सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीसावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल यासाठी प्रयत्न आणि एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्प चरित्र देण्याची चूक सुधारण्याची मागणी, हे लोकसभेत शुक्रवारी महाराष्ट्रासंबंधी झालेले ठळक कामकाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आक्षेपार्ह स्वरूपातील चरित्राचा विषय ‘लोकमत’ने उघडकीस आणला, याचाही यावेळी उल्लेख केला गेला.- सावकारीपाश मुक्ततेसाठी बळशेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न प्रश्न खा. सुनील गायकवाड यांनी विचारला. त्यावर सरकारने म्हटले, की देशात ७५ टक्के कर्ज बँकांमार्फतच शेतकरी घेतो. २५ टक्के कर्ज सावकारांकडून तो उचलत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो त्याकडे वळू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. काही योजना तयार करता येईल का, हेही पाहू, सावकारी मोडून काढण्यासाठी काय कठोर उपाययोजना करता येतील ते पाहणेही आवश्यक आहे, असे अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. यालाच जोडून, दुष्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर केली पाहिजे, असे म्हणणे खा. श्रीरंग बारणे यांनी मांडले. यावर सरकारने सांगितले की, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वेगळा विभाग त्यासाठी निर्माण करणे गरजेचे नाही; परंतु प्रत्येक भौगोलिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन नियोजन केले जाईल. याच विषयावर बोलण्यासाठी नाना पटोले व राजीव सातव यांनीही हात उंचावले होते.