शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

हल्ला हे तर किरकोळ भांडण

By admin | Updated: May 31, 2016 05:54 IST

नवी दिल्लीतील आफ्रिकन नागरिकांवरील हल्ल्यांच्या संदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील आफ्रिकन नागरिकांवरील हल्ल्यांच्या संदर्भात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले. तथापि आफ्रिकन नागरिकांवरील हे हल्ले ‘अगदी किरकोळ भांडणाचा परिणाम’ असल्याचे सांगून संरक्षण राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी मीडियावर टीका केली आहे. दरम्यान, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आफ्रिकन नागरिकांना पुरेशी सुरक्षा देण्याचे आश्वासन आफ्रिकन नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.स्वराज यांनी रविवारी राजनाथसिंग व नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन आफ्रिकन नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राजनाथसिंग यांनी दिल्ली पोलिसांना हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्वराज व राजनाथसिंग हे दोन मंत्री या मुद्द्यावर गंभीर असले तरी व्ही. के. सिंग यांनी हे किरकोळ भांडण असल्याचे म्हटले आहे. ‘आफ्रिकन नागरिकांसोबतच्या या किरकोळ भांडणाला हल्ला झाल्याचे सांगून मीडिया उगाच त्याला अवास्तव महत्त्व देत आहे,’ असे सिंग यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. (वृत्तसंस्था)