शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
5
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
6
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
7
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
8
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
9
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
10
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
11
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
12
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
13
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
14
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
15
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
16
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम
17
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
18
या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान
19
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
20
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?

आसामला महापुराचा तडाखा; पाच लाख लोक विस्थापित

By admin | Updated: July 11, 2017 01:25 IST

गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसामला महापुराला तडाखा बसला आहे

गुवाहाटी : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसामला महापुराला तडाखा बसला आहे. १५ जिल्ह्यांमध्ये पाण्याने हाहाकार केला असून, पाच लाख लोक विस्थापित झाले आहेत. २७ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आहे. त्याचा फटका ११०० गावांना बसला असून, १८ हजार लोकांना १८१ मदत छावण्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. ४१ हजार हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. २ लाख जनावरांना या पुराचा फटका बसला आहे. छोट्या-मोठ्या रस्त्यांसह अनेक महामार्गही पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क गेल्या काही दिवसांपासून होऊ शकलेला नाही. पुढील काही दिवस आणखी जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. >मोठा फटकाब्रह्मपुत्रा नदीने डिब्रूगड, निमतीघाट, बरौली आणि खुशियारा आदी भागांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. जियाभोरोली, दिखोव, चिरंग आणि बेकी ह्या नद्याही धोक्याच्या पातळीवर आहेत. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यातही पाणी घुसले असून, तेथील वन्यजीवन धोक्यात आले आहे. येथे जगातील एकूण गेंड्यांच्या संख्येपैकी एकतृतियांश गेंडे आहेत.