शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, 3 मुलांसह 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

आसाममध्ये १८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा

By admin | Updated: August 23, 2015 23:27 IST

आसामातील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांच्या १८ जिल्ह्यांतील सुमारे ६.५० लाख लोक

गुवाहाटी : आसामातील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांच्या १८ जिल्ह्यांतील सुमारे ६.५० लाख लोक विस्थापित झाले असून, पूरबळींची संख्या वाढून १३ वर पोहोचली.एका अधिकृत माहितीनुसार, धुबरी, गोलपाडा, चिरांग, कोक्राझार, बोंगाईगाव जिल्ह्णांत स्थिती चिंताजनक आहे. सुमारे १२९१ गावे पुराने वेढली असून, या गावांमधील सुमारे ६.५० लाख लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. गत २४ तासांतील अतिवृष्टीमुळे कोक्राझार जिल्ह्णात दोघांचा बळी गेला, तर धुबरी जिल्ह्णातील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर दोघांनी आपला जीव गमावला. आतापर्यंत कोक्राझारमध्ये चार, लखीमपूरमध्ये आणि धुबरी जिल्ह्णांत प्रत्येकी चार, बोंगाईगावात, बकसा, सोनीतपूर, चिरांग या जिल्ह्णांत प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. सुमारे २६० मदत शिबिरांमध्ये १.७९ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांची हवाई पाहणीआसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी रविवारी कोक्राझार, चिरांग, बोंगाईगाव आदी पूरप्रभावित भागांची हवाई पाहणी केली.