शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आसाममध्ये १८ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा

By admin | Updated: August 23, 2015 23:27 IST

आसामातील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांच्या १८ जिल्ह्यांतील सुमारे ६.५० लाख लोक

गुवाहाटी : आसामातील पूरस्थिती रविवारी आणखी गंभीर झाली. अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांच्या १८ जिल्ह्यांतील सुमारे ६.५० लाख लोक विस्थापित झाले असून, पूरबळींची संख्या वाढून १३ वर पोहोचली.एका अधिकृत माहितीनुसार, धुबरी, गोलपाडा, चिरांग, कोक्राझार, बोंगाईगाव जिल्ह्णांत स्थिती चिंताजनक आहे. सुमारे १२९१ गावे पुराने वेढली असून, या गावांमधील सुमारे ६.५० लाख लोकांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे. गत २४ तासांतील अतिवृष्टीमुळे कोक्राझार जिल्ह्णात दोघांचा बळी गेला, तर धुबरी जिल्ह्णातील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर दोघांनी आपला जीव गमावला. आतापर्यंत कोक्राझारमध्ये चार, लखीमपूरमध्ये आणि धुबरी जिल्ह्णांत प्रत्येकी चार, बोंगाईगावात, बकसा, सोनीतपूर, चिरांग या जिल्ह्णांत प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. सुमारे २६० मदत शिबिरांमध्ये १.७९ लाख लोकांनी आश्रय घेतला आहे.मुख्यमंत्र्यांची हवाई पाहणीआसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी रविवारी कोक्राझार, चिरांग, बोंगाईगाव आदी पूरप्रभावित भागांची हवाई पाहणी केली.