शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात

By admin | Updated: October 2, 2014 00:58 IST

उत्तर प्रदेशच्या बरेली येथील हवाईतळावरून आकाशात ङोपावलेले लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन तीनजण ठार झाले. मृतांत दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे.

बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेली येथील हवाईतळावरून आकाशात ङोपावलेले लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन तीनजण ठार झाले. मृतांत दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. 
लष्कराच्या अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली. या हेलिकॉप्टरने आपल्या नियमित सरावाकरिता हे उड्डाण केले होते. उड्डाण करताच त्यात काहीतरी बिघाड झाला व त्याला आग लागून ते हवाईतळावर कोसळल्याचे हा अपघात पाहणा:यांनी सांगितले. यात वैमानिक मेजर अभिजित थापा (29), कॅप्टन अविनाश यशवंत पाटील सोमवंशी (26) व फ्लाईट इंजिनिअर मेजर विकास बरयाणी (29), हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. लष्कराने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सूत्रंनी सांगितले. अपघातामागील कारण चौकशीनंतरच समोर येईल, असेही लष्करी अधिका:याने सांगितले. (वृत्तसंस्था)
 
4हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अधिका:यांमध्ये मराठवाडय़ाचे भूमिपूत्र कॅप्टन अविनाश यशवंत पाटील-सोमवंशी यांचा समावेश आहे. 
4बोरगाव तुपाचे (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश पाटील 2क्11 पासून हवाईदलात कॅप्टनपदी कार्यरत होत़े एमबीएची पदवी मिळविलेल्या अविनाश यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवित हवाईदलात स्थान मिळविले होते. 
4त्यांचा विवाह मे 2क्14 मध्ये झाला होता़ बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात ते मृत्युमुखी पडले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.