शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

दहशतवादी बुऱ्हाण वानीला ठार मारणाऱ्या जवानांना सेना पदके

By admin | Updated: January 26, 2017 21:56 IST

कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वानीला ठार मारणाऱ्या तीन सैनिकांना सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे

 ऑनलाइन लोकमत
श्रीनगर/नवी दिल्ली, दि. 26 -  कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वानीला ठार मारणाऱ्या तीन सैनिकांना सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या राष्ट्रीय रायफल्सच्या दक्षिण काश्मीरमधील युनिटमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गतवर्षी 8 जुलै रोजी मेजर संदीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील लष्कराच्या पथकाला सरताझ अझीझ आणि अन्य दोन दहशतवादी बम्डूरा गावात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या पथकाने केलेल्या कारवाईत बुऱ्हाण वानी आणि बाकीचे दोन दहशतवादी मारले गेले होते.
 बुऱ्हाण वानीविरोधात कारवाई करताना लष्कराच्या या अभियानाची बातमी फुटल्याने  लष्कराला फुटीरतावाद्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. जवानांवर दगडफेकही झाली. मात्र  गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न करत असलेला बुऱ्हाण अखेर मारला गेला होता. बुऱ्हाण वानीला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये  उसळलेल्या हिंसाचारात अनेकांचा बळी गेला.