शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपा तूर्तास विभक्त जोडीदार

By admin | Updated: September 30, 2014 01:50 IST

गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.

हरीश गुप्ता  - नवी दिल्ली
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना याच आठवडय़ात मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असले, तरी हे दोन्ही भगवे पक्ष इतक्या लवकर एकमेकांपासून पूर्णपणो काडीमोड घेण्याची शक्यता दिसत नाही. गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडून आलेल्या दबावानंतरच जाहीर केले आहे. गीते हे दस:यानंतर म्हणजे 4 ऑक्टोबरला मोदींना भेटण्याची शक्यता आहे. या 
भेटीत गीते कदाचित राजीनामाही देतील, पण लोकसभेत 18 खासदार आणि राज्यसभेत 3 खासदार असलेल्या शिवसेनेला मोदी 
सरकारला पाठिंबा काढून घेण्याचे पुढचे पाऊल उचलण्यासाठी जरा वेळच लागेल.
उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली असली तरी हा प्रश्न 15 ऑक्टोबरच्या मतदानार्पयत तरी त्यांना सारखा सतावत राहील. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 1क्7 आणि भाजपाला 77 जागा मिळतील, असे भाकीत एसी नेल्सन या संस्थेने आपल्या निवडणूकपूर्व पाहणीत वर्तविल्याने शिवसेनेत थोडाफार उत्साह संचारला आहे. 
महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला वा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता राहील. एसी नेल्सनचा अंदाज खरा ठरला तर निवडणुकीनंतर उद्भवणा:या परिस्थितीत मात्र शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्यास बाध्य होऊ शकतात.
 
पंतप्रधान मोदी अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु गीतेंना राजीनामा द्यायला भाग पाडणारे राज ठाकरे हे शिवसेना रालोआ सरकारमधून बाहेर पडेर्पयत उद्धव ठाकरे यांच्यावर सतत दबाव आणत राहणार, हे मात्र निश्चित. 
 
आम्ही अनंत गीते यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचीच वेगळे होण्याची इच्छा आहे, असे भाजपाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले आहे.