शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सेना-भाजपा तूर्तास विभक्त जोडीदार

By admin | Updated: September 30, 2014 01:50 IST

गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.

हरीश गुप्ता  - नवी दिल्ली
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना याच आठवडय़ात मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असले, तरी हे दोन्ही भगवे पक्ष इतक्या लवकर एकमेकांपासून पूर्णपणो काडीमोड घेण्याची शक्यता दिसत नाही. गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडून आलेल्या दबावानंतरच जाहीर केले आहे. गीते हे दस:यानंतर म्हणजे 4 ऑक्टोबरला मोदींना भेटण्याची शक्यता आहे. या 
भेटीत गीते कदाचित राजीनामाही देतील, पण लोकसभेत 18 खासदार आणि राज्यसभेत 3 खासदार असलेल्या शिवसेनेला मोदी 
सरकारला पाठिंबा काढून घेण्याचे पुढचे पाऊल उचलण्यासाठी जरा वेळच लागेल.
उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली असली तरी हा प्रश्न 15 ऑक्टोबरच्या मतदानार्पयत तरी त्यांना सारखा सतावत राहील. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 1क्7 आणि भाजपाला 77 जागा मिळतील, असे भाकीत एसी नेल्सन या संस्थेने आपल्या निवडणूकपूर्व पाहणीत वर्तविल्याने शिवसेनेत थोडाफार उत्साह संचारला आहे. 
महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला वा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता राहील. एसी नेल्सनचा अंदाज खरा ठरला तर निवडणुकीनंतर उद्भवणा:या परिस्थितीत मात्र शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्यास बाध्य होऊ शकतात.
 
पंतप्रधान मोदी अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु गीतेंना राजीनामा द्यायला भाग पाडणारे राज ठाकरे हे शिवसेना रालोआ सरकारमधून बाहेर पडेर्पयत उद्धव ठाकरे यांच्यावर सतत दबाव आणत राहणार, हे मात्र निश्चित. 
 
आम्ही अनंत गीते यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचीच वेगळे होण्याची इच्छा आहे, असे भाजपाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले आहे.