शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

सेना-भाजपा तूर्तास विभक्त जोडीदार

By admin | Updated: September 30, 2014 01:50 IST

गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.

हरीश गुप्ता  - नवी दिल्ली
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना याच आठवडय़ात मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले असले, तरी हे दोन्ही भगवे पक्ष इतक्या लवकर एकमेकांपासून पूर्णपणो काडीमोड घेण्याची शक्यता दिसत नाही. गीतेंच्या राजीनाम्यानंतर लगेच शिवसेना नेतृत्व केंद्रातील रालोआ सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तसे औपचारिक पत्र सादर करण्याचीही शक्यता कमीच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्याकडून आलेल्या दबावानंतरच जाहीर केले आहे. गीते हे दस:यानंतर म्हणजे 4 ऑक्टोबरला मोदींना भेटण्याची शक्यता आहे. या 
भेटीत गीते कदाचित राजीनामाही देतील, पण लोकसभेत 18 खासदार आणि राज्यसभेत 3 खासदार असलेल्या शिवसेनेला मोदी 
सरकारला पाठिंबा काढून घेण्याचे पुढचे पाऊल उचलण्यासाठी जरा वेळच लागेल.
उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली असली तरी हा प्रश्न 15 ऑक्टोबरच्या मतदानार्पयत तरी त्यांना सारखा सतावत राहील. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 1क्7 आणि भाजपाला 77 जागा मिळतील, असे भाकीत एसी नेल्सन या संस्थेने आपल्या निवडणूकपूर्व पाहणीत वर्तविल्याने शिवसेनेत थोडाफार उत्साह संचारला आहे. 
महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाला वा आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी 145 जागांची आवश्यकता राहील. एसी नेल्सनचा अंदाज खरा ठरला तर निवडणुकीनंतर उद्भवणा:या परिस्थितीत मात्र शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्यास बाध्य होऊ शकतात.
 
पंतप्रधान मोदी अमेरिका दौ:यावरून परतल्यानंतर गीते राजीनामा देतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. परंतु गीतेंना राजीनामा द्यायला भाग पाडणारे राज ठाकरे हे शिवसेना रालोआ सरकारमधून बाहेर पडेर्पयत उद्धव ठाकरे यांच्यावर सतत दबाव आणत राहणार, हे मात्र निश्चित. 
 
आम्ही अनंत गीते यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलेले नाही. हा त्यांचा निर्णय आहे. त्यांचीच वेगळे होण्याची इच्छा आहे, असे भाजपाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी म्हटले आहे.