शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
3
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
4
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
5
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
6
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
7
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
8
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
10
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
11
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
12
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
13
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
14
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
15
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
16
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
17
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
19
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
20
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

सशस्त्र दले सरकारला उत्तरदायी : सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: October 29, 2016 02:41 IST

सशस्त्र दले ही सरकारच्या प्रती जबाबदार आहेत. ती सरकारला उत्तरदायी आहेत आणि असणे आवश्यकही आहे. तसे न झाल्यास देशात लष्करी कायदा लागू होईल

नवी दिल्ली : सशस्त्र दले ही सरकारच्या प्रती जबाबदार आहेत. ती सरकारला उत्तरदायी आहेत आणि असणे आवश्यकही आहे. तसे न झाल्यास देशात लष्करी कायदा लागू होईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्या. अमिताव राव आणि न्या. उदय यू. ललित यांच्या पीठाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना ही टिपणी केली. सर्जिकल स्ट्राइक्समध्ये कथितरीत्या हस्तक्षेप करणे आणि श्रेय घेण्याच्या प्रकरणात पर्रीकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर भाष्य करताना खंडपीठाने म्हटले की, ही याचिका सुनावणीस घेण्यायोग्य नाही आणि त्यामुळे ती फेटाळून लावण्यात येत आहे. मनोहरलाल शर्मा या वकिलांनी ही याचिका केली होती. यात म्हटले की, सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे संरक्षण मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री श्रेय घेत आहेत. हे श्रेय ते घेऊ शकत नाहीत. या कारवाईचा खासगी हितासाठी वापर करण्यांवर खटला चालविण्यात यावा, अशी मागणी यात होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)