शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

सशस्त्र दले सरकारला उत्तरदायी : सुप्रीम कोर्ट

By admin | Updated: October 29, 2016 02:41 IST

सशस्त्र दले ही सरकारच्या प्रती जबाबदार आहेत. ती सरकारला उत्तरदायी आहेत आणि असणे आवश्यकही आहे. तसे न झाल्यास देशात लष्करी कायदा लागू होईल

नवी दिल्ली : सशस्त्र दले ही सरकारच्या प्रती जबाबदार आहेत. ती सरकारला उत्तरदायी आहेत आणि असणे आवश्यकही आहे. तसे न झाल्यास देशात लष्करी कायदा लागू होईल, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. न्या. अमिताव राव आणि न्या. उदय यू. ललित यांच्या पीठाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावताना ही टिपणी केली. सर्जिकल स्ट्राइक्समध्ये कथितरीत्या हस्तक्षेप करणे आणि श्रेय घेण्याच्या प्रकरणात पर्रीकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर भाष्य करताना खंडपीठाने म्हटले की, ही याचिका सुनावणीस घेण्यायोग्य नाही आणि त्यामुळे ती फेटाळून लावण्यात येत आहे. मनोहरलाल शर्मा या वकिलांनी ही याचिका केली होती. यात म्हटले की, सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचे संरक्षण मंत्र्यांसह केंद्रीय मंत्री श्रेय घेत आहेत. हे श्रेय ते घेऊ शकत नाहीत. या कारवाईचा खासगी हितासाठी वापर करण्यांवर खटला चालविण्यात यावा, अशी मागणी यात होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)