शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टाळण्यासाठी जनसामान्यांसह संस्थांना आवाहन

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

नवी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारांहून अधिक आहे.

नवी दिल्ली- मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंगवर होणारे भीषण अपघात टाळण्याच्या हेतूने सरकारने जनसामान्यांसह शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. देशात अशा मनुष्यविरहित रेल्वेक्रॉसिंगची संख्या ११ हजारांहून अधिक आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकसभेला दिलेल्या एका उत्तरात ही माहिती देताना, रेल्वे रूळ ओलांडत असताना मोबाईलचा वापर करणे, इलेट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे, वाढती लोकसंख्या यामुळेही अपघातात वाढ झाल्याचे म्हटले. रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने अनेक उपाय योजले असून लवकरच राज्यातील पोलीस प्रमुखांची एक बैठकही आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एका जाहिरातीद्वारे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांना त्यांचे स्वयंसेवक या रेल्वे क्रॉसिंगवर तैनात करण्यासाठी पुरविण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
अशा मनुष्यरहित रेल्वे क्रॉसिंगवर २०११ मध्ये १४,९७३, २०१२ मध्ये १६,३३६ तर २०१३ मध्ये १९,९९७ जण ठार झाले होते तर २०१४ च्या ऑक्टोबरपर्यंत ही संख्या १८,७३५ पर्यंत पोहोचली होती.