शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शहरी गरिबांसाठी आणखी १.५ लाख घरांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 05:05 IST

केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १५ शहरांमध्ये १३,५०६ घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे

हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १५ शहरांमध्ये १३,५०६ घरांच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पात ६४३ कोटींची गुंतवणूक असून शहरी गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचा (शहरी) हा प्रकल्प एक भाग आहे.महाराष्ट्रात या प्रकल्पावर ६४३ कोटी खर्च केले जाणार आहेत त्यात केंद्राकडून २०१ कोटींचे साह्य मिळेल. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने पीएमएवायअंतर्गत शहरी गरिबांसाठी आणखी १.५ लाख परवडणाºया घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली. त्यासाठी ७ हजार २२७ कोटींची गुंतवणूक होईल. यासाठी केंद्र सरकारकडून २ हजार २०९ कोटी रुपयांचे साह्य मिळणार आहे.नियोजित घरांच्या संख्येसह पीएमएवाय अंतर्गत (यु) एकूण घरे४७,५२,७५१ इतकी होतील.राज्य एकूण शहरे गुंतवणूक घरेआंध्र प्रदेश २२ ३,१८४ कोटी ५६,५१२उत्तर प्रदेश ११० ८७० कोटी २३,००६मध्य प्रदेश ३२ ७३० कोटी १७,९२०झारखंड २६ १,०७५ कोटी १४,५२६छत्तीसगढ ६१ २३४ कोटी ७,६१५राजस्थान ३० २८५ कोटी ६,५७६ओडिशा २० १४५ कोटी ४,८४९पंजाब ४८ ७१ कोटी १,९०९आसाम ६ ३९ कोटी १,५२०