शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

गाय राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा!

By admin | Updated: June 1, 2017 03:06 IST

भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा

जयपूर: भारत हा कृषिप्रधान देश असल्याने आणि देशातील बहुसंख्य लोकांचा चरितार्थ शेतीवर चालत असल्याने शेतीसाठी उपयुक्त अशा गाईचे आणि गोवंशाचे रक्षण करण्यासाठी गाय हा राष्ट्रीय प्राणी घोषित करावा, अशी सूचना राजस्थान उच्च न्यायालयाने बुधवारी केली.गोहत्येसाठी असलेली शिक्षा वाढवून ती जन्मठेप अशी केली जावी, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. न्या. महेश चंद्र शर्मा यांनी बुधवारी सेवानिवृत्त होण्याआधी दिलेल्या १४५ पानी हिंदी निकालपत्रात ही मते व्यक्त केली. सुमारे आठ हजार भेकड आणि बेवारस गायींचा सांभाळ करणाऱ्या जयपूरमधील हिंगोलिया पांजरापोळमध्ये गेल्या वर्षी शंभरहून अधिक गायी मरण पावल्या होत्या. त्यासंबंधीत जनहित याचिकेवर न्या. शर्मा यांनी हे निकालपत्र दिले.शेजारचे नेपाळ हिंदूराष्ट्र आहे व तेथे गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे, असा संदर्भ देत न्या. शर्मा यांनी म्हटले की, भारतातही गोवंशाचे रक्षण करणे हे राज्यघटेननुसार सरकारचे कर्तव्य आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४८ नुसार गोवंशासह अन्य दुधाळ आणि शेतीयोग्य जनावरांच्या कत्तलीस प्रतिबंध करून त्यांचे वाण सुधारणे व त्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. गायीला ‘न्यायिक व्यक्तित्व’ बहाल करण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. या अनुषंगाने त्यांनी राजस्थानचे मुख्य सचिव आणि अ‍ॅडव्होकेट जनरल यांची गाईंचे ‘कायदेशीर संरक्षक’ म्हणून नेमणूक केली व दोघांनी गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा, असेहि निर्देश दिले. (वृत्तसंस्था)न्या. शर्मा यांनी नंतर पत्रकारांशी गप्पा मारताना या निकालपत्राचे विश्लेषण व समर्थन केले. भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या प्रजननाविषयी धादान्त अवैज्ञानिक सिद्धांत पत्रकारांना सांगितला. न्या. शर्मा म्हणाले: जो मोर है, यह आजीवन ब्रह्मचारी है. वह मोरनी के साथ सेक्स नही करता. उसके जो आंसू आते हे, मोरनी उन्हे चुभकर गर्भवती होती है और मोर या मोरनी को जन्म देती है!