शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

आंध्र प्रदेशात राजधानीची ४ शहरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:10 IST

विकासाचे विकेंद्रीकरण; राजधानी अमरावती स्थान गमावणार

तिरुपती : आंध्र प्रदेशला बहुधा चार राजधानींची शहरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे या चार शहरांची नावे जाहीर करणार हे रविवारी उघड झाल्यावर सध्या राज्याची राजधानी अमरावती हलवली जाणार या चर्चेला सुरुवातझाली.

सत्ताधारी वाय. एस. आर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (तेदेप) यांच्यात नव्या राजधानीच्या बांधकामावरून संघर्ष सुरू असताना भाजपचे खासदार टी. जी. वंकटेश म्हणाले की, रेड्डी यांनी अमरावती शहर राज्याच्या राजधानीचा मान गमावणार असल्याचे आधीच केंद्र सरकारला कळवले आहे. गोदावरी नदीचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळवण्यास मान्यता दिल्याबद्दल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर वेंकटेश यांनी टीका केली. ते म्हणाले, जे लोक राव यांच्या योजनेसोबत असतील ते उद्ध्वस्त होतील. (वृत्तसंस्था)विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापारेड्डी हे विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापा या शहरांत राजधानी स्थापन करण्याचा विचार करीत असल्याचे वेंकटेश म्हणाले. ते रविवारी कुर्नूलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.अमरावती हा विकासासाठी फ्री झोन बनवावा, सत्तेचे विकेंद्रीकरण करावे, उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना इतर भागांतही करावी, असे आवाहन आम्ही याआधीच जगन रेड्डी यांना केले होते, असे सांगून चार शहरांत राजधानीच्या विचारांचे लोक स्वागत करतील, असे ते म्हणाले.