शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

आंध्र प्रदेशात राजधानीची ४ शहरे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:10 IST

विकासाचे विकेंद्रीकरण; राजधानी अमरावती स्थान गमावणार

तिरुपती : आंध्र प्रदेशला बहुधा चार राजधानींची शहरे मिळणार आहेत. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे या चार शहरांची नावे जाहीर करणार हे रविवारी उघड झाल्यावर सध्या राज्याची राजधानी अमरावती हलवली जाणार या चर्चेला सुरुवातझाली.

सत्ताधारी वाय. एस. आर काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (तेदेप) यांच्यात नव्या राजधानीच्या बांधकामावरून संघर्ष सुरू असताना भाजपचे खासदार टी. जी. वंकटेश म्हणाले की, रेड्डी यांनी अमरावती शहर राज्याच्या राजधानीचा मान गमावणार असल्याचे आधीच केंद्र सरकारला कळवले आहे. गोदावरी नदीचे पाणी आंध्र प्रदेशकडे वळवण्यास मान्यता दिल्याबद्दल तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर वेंकटेश यांनी टीका केली. ते म्हणाले, जे लोक राव यांच्या योजनेसोबत असतील ते उद्ध्वस्त होतील. (वृत्तसंस्था)विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापारेड्डी हे विझियानगरम, काकिनाडा, गुंटूर आणि कडापा या शहरांत राजधानी स्थापन करण्याचा विचार करीत असल्याचे वेंकटेश म्हणाले. ते रविवारी कुर्नूलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.अमरावती हा विकासासाठी फ्री झोन बनवावा, सत्तेचे विकेंद्रीकरण करावे, उद्योग आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांची स्थापना इतर भागांतही करावी, असे आवाहन आम्ही याआधीच जगन रेड्डी यांना केले होते, असे सांगून चार शहरांत राजधानीच्या विचारांचे लोक स्वागत करतील, असे ते म्हणाले.