शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

अमरनाथ यात्रेला अतिरेक्यांचा धोका

By admin | Updated: June 29, 2016 06:08 IST

अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.

नबीन सिन्हा,

नवी दिल्ली- ऐतिहासिक अमरनाथ यात्रा २ जुलैपासून सुरू होत असून, अतिरेक्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचा धोका पाहता केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकारने कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी जय्यत तयारी चालविली आहे.दोन महिने चालणाऱ्या या यात्रेसंबंधी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयानचर्चेच्या अनेक फेऱ्या चालविल्या आहेत. बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गृहसचिव राजीव महर्षी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावत सुरक्षा तयारीचा आढावा घेतला. दररोज ७५०० यात्रेकरूंना परवानगी दिली जाणार असून, दोन दिवसांत हजारावर यात्रेकरू परतीची वाट धरतील.गेल्या १० दिवसांतील घडामोडी विशेषत: सुरक्षा दलावर अतिरेक्यांनी केलेला हल्ला गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. खरे तर अनंतनाग आणि पाम्पोर येथे सीआरपीएफच्या पथकावर झालेले हल्ले सुरक्षा दलासाठी आव्हान ठरले आहेत.>नॉर्थ ब्लॉकला विशेष नियंत्रण कक्ष...केंद्रीय गृहमंत्रालय असलेल्या दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार असून यात्रा मार्गांवर अनेक बुथ उभारले जातील. संपूर्ण भागात विशेष शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अतिरेक्यांचे हब असलेल्या दक्षिण काश्मीरमधून यात्रामार्ग जात असल्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना रात्री जागून काढाव्या लागतील. पोलिसांनी जम्मूलगतच्या राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालण्यावर लक्ष केंद्रित केले आहे..