शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

डोकोमो प्रकरणी होत असलेले आरोप निराधार - सायरस मिस्त्री

By admin | Updated: November 1, 2016 18:19 IST

जपानी कंपनी डोकोमोसोबत झालेल्या विवाद योग्य पद्धतीने न हाताळल्याचे आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 1 -  सायरस मिस्त्री आणि टाटा समुहामधील आरोप प्रत्यारोपांचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. जपानी कंपनी डोकोमोसोबत झालेल्या विवाद योग्य पद्धतीने न हाताळल्याचे आपल्यावर करण्यात येत असलेले आरोप हे खोटे आणि निराधार असल्याचे टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आलेल्या सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे. 
सायरस मिस्त्रींवर डोकोमो प्रकरणात मिस्त्रींवर करण्यात आलेल्या आरोपांना करण्यात आलेल्या मिस्त्री यांच्या कार्यालयाकडून मंगळवारी सविस्तर प्रत्त्युत्तर देण्यात आले.  डोकोमो व्यवहाराबाबतचे सर्व निर्णय हे टाटा आणि सन्सच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर  सामुहिकपणे घेण्यात आले होते, असे मिस्त्री यांनी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.  
मिस्त्री  म्हणाले, "डोकोमो प्रकरण हाताळताना टाटाची संस्कृती आणि मूल्यांच्या आधारावर निर्णय न घेतल्याचा माझ्यावर होत असलेला आरोप खोटा आणि निराधार आहेत. " डोकोमो खटला ज्यापद्धतीने लढवण्यात आला. त्याला टाटा आणि ट्रस्टची संमती मिळाली नसती असे मानणे चुकीचे ठरेल, असेही मिस्त्री यांनी सांगितले.  
  टाटाची सहयोगी कंपनी आणि जपानी कंपनी एनटीटी डोकोमो यांच्यात 2009 साली करार झाला होता. या करारानुसार डोकोमोने टाटामधील शेअर खरेदी केले होते. जपानी कंपनी तीन वर्षांनंतर आपले समभाग टाटाला किंवा शेअर बाजारात विकू शकतात, अशी तरतूद या करारात होती.  मात्र त्यानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये विवाद झाला. तसेच डोकोमोने टाटाविरोधात आंतरराष्ट्रीय लवादासमोर दावा दाखल केला. ज्याचा निकाल डोकोमोच्या बाजूने लागला.