शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अल निनोमुळे पावसाबद्दल यावर्षी काहीशी काळजी

By admin | Updated: March 6, 2017 04:34 IST

अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल

नवी दिल्ली : यावर्षी अल निनोच्या रचनेची जी शक्यता दिसते त्यामुळे भारतातील पावसाबद्दल काहीशी काळजी वाटेल परंतु पाऊस आणि पिकांवरील नेमका परिणाम हा काही फक्त एवढ्या या एकाच घटकावर अवलंबून नाही, असे नोमुराच्या अहवालात म्हटले आहे.आॅस्ट्रेलियन ब्युरो आॅफ मेटेओरॉलॉजीच्या (एबीएम) माहितीनुसार २०१७ मध्ये अल निनो आकाराला येणे वाढले आहे. एबीएमने पाहणी केलेल्या आठपैकी सहा नमुन्यांनी अल निनोची सुरवात जुलै २०१७ मध्ये होण्याची शक्यता दाखवली आहे. यावर्षी अल निनो परिस्थिती घडण्याची साधारणत: ५० टक्के असेल. एकूण, २०१७ मध्ये सामान्यापेक्षा खाली पाऊस होण्याची शक्यता ही सामान्य वर्षात सामान्यापेक्षा वर पाऊस होण्याच्या शक्यतेपेक्षा जास्त आहे. तथापि, पाऊस आणि अन्न उत्पादनावरील नेमका परिणाम हा इतर अनेक घटकांवर अवलंबून आहे, असे नोमुरा इंडियाचे मुख्य अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा आपल्या संशोधन टिपणीत म्हणाले.अल निनो ही हवामानाची एक अवस्था आहे व तिचा भारताच्या पर्जन्य हंगामावर मोठा परिणााम होतो. सामान्य पाऊस होणे हे देशाच्या शेतीसाठी खूप महत्वाचे आहे कारण देशातील फार मोठी शेतजमीन ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या मान्सूनबद्दल काहीशी काळजी व्यक्त होत आहे. देशात जून ते सप्टेंबर असा पावसाळा असतो व अल निनो परिस्थिती ही सामान्यापेक्षा खालच्या पावसाशी संबंधित आहे.>नकारात्मकही परिणामनोमुराने केलेल्या विश्लेषणानुसार देशात अल निनोचा प्रारंभ पावसाळ््यात जेव्हा सरासरीने तोडला गेला तेव्हा भारतात फक्त पाच वेळा (१९८७,१९९१, २००२,२००४, २०१५) सामान्यपेक्षा खालचा पाऊस झाला तर तीन वेळा सामान्य पाऊस झाला. १९९४ मध्ये सामान्यपेक्षा वर पाऊस झाला. याशिवाय अल निनोच्या कालावधीचाही कृषी क्षेत्रावर परिणाम होत असतो. पेरणी झाल्यावर लगेचच जुलैमध्ये अल निनो आला तर त्याचा अन्नधान्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. तथापि, अल निनोची परिस्थिती आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झाली तर त्याचा परिणाम नकारात्मक नसूही शकेल.