शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गरज पडल्यास मायावतींशी आघाडी करेन- अखिलेश यादव

By admin | Updated: March 9, 2017 21:29 IST

उत्तर प्रदेशात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानं राजकीय नेत्यांचीही धडधड वाढली आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 9 - उत्तर प्रदेशात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानं राजकीय नेत्यांचीही धडधड वाढली आहे. सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता हस्तगत करायची आहे. त्यासाठी अखिलेश यादव यांनी गरज पडल्यास मायावतींशी युती करणार असल्याचं निकालांच्या आधीच जाहीर करून टाकलंय. समाजवादी पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीपेक्षा मायावतींशी हातमिळवणी करणे पसंत करेन, असं मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर सर्व पर्याय खुले असल्याचं जाहीर केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 11 मार्चला लागणार आहे.ते म्हणाले, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट यावी, अशी कोणाचीही इच्छा नाही. भाजपाच्या हातात उत्तर प्रदेशचा रिमोट जाऊ नये, यासाठी मायावतींशीही युती करायला तयार असल्याचं अखिलेश यादव म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्यापेक्षा बसपाठी युती करणं पसंत करेन, असे संकेतही अखिलेश यादव यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात शत्रू असलेले अखिलेश यादव आणि मायावती निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ)मुलायम सिंहांबद्दल छेडले असता अखिलेश म्हणाले की, नेताजींना जिथे प्रचार करायचा होता, तिथे त्यांनी केला. आम्ही त्यांना याबाबत काहीच सांगितलं नाही. राहुल गांधींचीही इच्छा आहे की, यूपीचा विकास व्हावा म्हणून काँग्रेससोबत आघाडी केली आहे. मी राहुल गांधींना पूर्वीपासून ओळखतो. आम्हाला यूपीमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार हवं आहे, त्यासाठीच आम्ही काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. मी कंजूष लोकांशी मैत्री करत नसल्याचंही अखिलेश यादवांनी स्पष्ट केलं आहे.