शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

अकबर महान मग महाराणा प्रताप का नाही - राजनाथ सिंह

By admin | Updated: May 18, 2015 11:06 IST

महाराणा प्रताप महान का नाही, मेवाडमधील त्यांचा पराक्रम व बलिदानासाठी त्यांचाही सन्मान केला पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

 ऑनलाइन लोकमत 

प्रतापगड, दि. १८ - इतिहासकार अकबर महान होते असे म्हणतात, आम्हाला यावर काहीच आक्षेप नाही, पण मग महाराणा प्रताप महान का नाही, मेवाडमधील त्यांचा पराक्रम व बलिदानासाठी त्यांचाही सन्मान केला पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 
हिंदू योद्धा व महापुरुषांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोरण असून रविवारी राजस्थानमधील एका कार्यक्रमात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संघाचीच रि ओढली. प्रतापगड येथे महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे अनावरण केल्यावर राजनाथ सिंह म्हणाले, महाराणा प्रताप महान आहेत हे माझे वैयक्तीक मत आहे. पण आता यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ पुढे येण्याची गरज आहे. पुढील पिढीसमोर महाराणा प्रताप हे एक थोर व महान योद्धा होते हे दाखवले पाहिजे. महाराणा प्रताप यांच्या बलिदानामुळे देशाला प्रेरणा मिळू शकेल असेही त्यांनी नमूद केले.