शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘आकाश’ योजना अखेर बंद

By admin | Updated: July 12, 2015 22:53 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने देशातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षणाचे सुलभीकरण घडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन संपुआ सरकारने विद्यार्थ्यांना ‘आकाश’ नामक

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने देशातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षणाचे सुलभीकरण घडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन संपुआ सरकारने विद्यार्थ्यांना ‘आकाश’ नामक स्वस्त टॅब्लेट पुरविण्याची महत्त्वाकांक्षी योजना बंद झाली आहे. यावर्षी मार्चमध्ये ही योजना बंद झाली असल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून समोर आले आहे.माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका वृत्तसंस्थेने आयआयटी मुंबईकडून या योजनेबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार आयआयटी मुुंबईत ‘आकाश’ योजना ३१ मार्च २०१५ रोजी बंद झाली असून यासंदर्भात सर्व लक्ष्ये गाठण्यात यश आले असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. ‘आकाश’बाबत भविष्यातील कुठल्याही योजनेची माहिती आपल्याकडे नाही. ‘आकाश’ योजनेसाठी ४७.७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि लक्ष्यपूर्तीसाठी ते वापरण्यात आले. डाटाविंड या कंपनीकडून एक लाख ‘आकाश’ खरेदी करण्यात आले,असेही आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)