शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

‘आकाश’ योजना अखेर बंद

By admin | Updated: July 12, 2015 22:53 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने देशातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षणाचे सुलभीकरण घडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन संपुआ सरकारने विद्यार्थ्यांना ‘आकाश’ नामक

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमाने देशातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षणाचे सुलभीकरण घडविण्याच्या उद्देशाने तत्कालीन संपुआ सरकारने विद्यार्थ्यांना ‘आकाश’ नामक स्वस्त टॅब्लेट पुरविण्याची महत्त्वाकांक्षी योजना बंद झाली आहे. यावर्षी मार्चमध्ये ही योजना बंद झाली असल्याचे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीतून समोर आले आहे.माहिती अधिकार कायद्यांतर्गत एका वृत्तसंस्थेने आयआयटी मुंबईकडून या योजनेबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार आयआयटी मुुंबईत ‘आकाश’ योजना ३१ मार्च २०१५ रोजी बंद झाली असून यासंदर्भात सर्व लक्ष्ये गाठण्यात यश आले असल्याचे आयआयटी मुंबईने म्हटले आहे. ‘आकाश’बाबत भविष्यातील कुठल्याही योजनेची माहिती आपल्याकडे नाही. ‘आकाश’ योजनेसाठी ४७.७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि लक्ष्यपूर्तीसाठी ते वापरण्यात आले. डाटाविंड या कंपनीकडून एक लाख ‘आकाश’ खरेदी करण्यात आले,असेही आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)