शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

शीखविरोधी दंगलींचा पुन्हा तपास?

By admin | Updated: February 2, 2015 04:05 IST

दिल्लीतील शीखविरोधी दंगलींचे भूत ३० वर्षांनंतरही उतरायला तयार नाही. मोदी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने विशेष तपास

नवी दिल्ली : दिल्लीतील शीखविरोधी दंगलींचे भूत ३० वर्षांनंतरही उतरायला तयार नाही. मोदी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने विशेष तपास चमू (एसआयटी) स्थापण्याची शिफारस केलेली पाहता नव्याने तपास होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.गेल्या वर्षी २३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जी.पी.माथूर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या समितीने या दंगलींचा नव्याने तपास करण्याची शक्यता पडताळण्याची शिफारस केली असून, गेल्याच आठवड्यात गृहमंत्री राजनाथसिंग यांना अहवाल सादर केला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर शीखविरोधी दंगलींचे लोण पेटले होते. त्यावेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये ३,३२५ शीखबांधव मारले गेले. त्यातील एकट्या दिल्लीतील २७३३ लोक होते. उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राज्यातही दंगली झाल्या होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)