शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मोदी परतल्यानंतर वैदिक प्रकरण तापणार

By admin | Updated: July 18, 2014 01:31 IST

वेदप्रताप वैदिक आणि हाफिज सईद यांच्या भेटीच्या मुद्यावरून गुरुवारी पुन्हा लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत सष्टीकरण दिल्यानंतर प्रकरण थंड झाले

शीलेश शर्मा, नवी दिल्लीवेदप्रताप वैदिक आणि हाफिज सईद यांच्या भेटीच्या मुद्यावरून गुरुवारी पुन्हा लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत सष्टीकरण दिल्यानंतर प्रकरण थंड झाले आहे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतल्यानंतर ते पुन्हा भडकण्याचे संकेत मिळत आहेत. वास्तविकत: भाजपातील एका गटाला या प्रकरणात कारवाई हवी आहे. रालोआचा घटकपक्ष शिवसेनादेखील कडक भूमिका घेत कारवाईसाठी दबाब निर्माण करीत आहे. दुसरीकडे काँग्रेसदेखील हा मुद्दा सहजासहजी सोडायला तयार नाही. लोकसभेत काँग्रेसच्या गदारोळामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना दबावाखाली निवेदन सादर करावे लागले. पाकिस्तानातील भारताच्या उच्चायुक्तांचा अहवाल मिळाला आहे. त्यात उच्चायुक्तालयाला वैदिक आणि सईद यांच्या भेटीची कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. त्यामुळे उच्चायुक्तांनी वैदिक यांना मदत करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्वराज म्हणाल्या. सुषमा स्वराज यांनी वैदिक यांचा दौरा आणि सईद याच्या भेटीच्या मुद्यांवरून सरकारला अलिप्त केले असले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वैदिक यांची भेट देशहिताची असल्याची टिपणी केली होती. या टिपणीने वाद चिघळविण्याचे काम केले आहे.