शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मोदी यांच्यानंतर नंबर दोन कोण?

By admin | Updated: July 18, 2014 01:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर नंबर दोन कोण आहेत, असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी सरकारला धारेवर धरले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर नंबर दोन कोण आहेत, असा सवाल करीत काँग्रेसने गुरुवारी सरकारला धारेवर धरले. मोदी गेल्या पाच दिवसांपासून विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुपस्थितीत कोण प्रभारी असेल, याबाबत अनिश्चितता असल्यामुळे काँग्रेसचे नेते के. व्ही. थॉमस यांनी हा सवाल केला.लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, सरकारमध्ये नंबर दोन कुणीच का नाही? हे सामूहिक नेतृत्व आहे काय? संपुआ सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे आपल्या अनुपस्थितीत सर्वात ज्येष्ठ मंत्र्याकडे कार्यभार देत असत. मोदींच्या सरकारमध्ये काही तरी चूक घडत आहे, असेही थॉमस म्हणाले. मोदी सरकारमध्ये नंबर दोन कोण यावर चर्चा झडत असताना थॉमस यांनी नेमका हा मुद्दा उपस्थित केला. अरुण जेटली यांना मोदींचे खास निकटस्थ मानले जात असून तेच सूत्रधार मानले जातात. राजनाथसिंग यांनी पंतप्रधानांनंतरचे आसन काबीज करीत नंबर दोन भासवले आहे. मोदी विदेशात असून मंगळवारी भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीत त्यांच्या अनुपस्थितीत कुणीही अध्यक्षपद स्वीकारले नाही. त्यामुळे सरकारमध्ये नंबर दोन कोण याचे संकेत मिळत नाहीत. (लोकमत न्यूज नेटवर्क)