शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

राज्यपालांनंतर आता पदाधिकारी हटाव

By admin | Updated: June 20, 2014 03:12 IST

अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांमधील उच्चपदस्थ अधिका:यांना पदमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
भाजपाच्या नेतृत्वातील मोदी सरकारने राज्यपाल हटाव मोहिमेनंतर आता अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांमधील उच्चपदस्थ अधिका:यांना पदमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
याच शृंखलेत आज गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे उपाध्यक्ष शशिधर रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी रेड्डी यांना सरकारची इच्छा बोलून दाखविताच त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता लगेच राजीनामा देऊन टाकला. महत्त्वाच्या पदांवरून हटविल्या जाणा:या अधिका:यांच्या यादीत एकटे शशिधर रेड्डीच नाहीत. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. कर्णसिंह, महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांच्यासह अनेक आयोगांचे अध्यक्ष आणि नामनियुक्त सदस्यांचा यात समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कार्मिक मंत्रलयासह इतर सर्व मंत्रलयांना अशी यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. संपुआ सरकारने महत्त्वाच्या सरकारी आणि गैरसरकारी पदांवर नियुक्त केलेल्या लोकांच्या या यादीसोबतच त्यांचा आणखी किती कार्यकाळ शिल्लक आहे तसेच कशा पद्धतीने त्यांना पदमुक्त करता येईल याबाबतही सविस्तर माहितीही मागविण्यात आली आहे. 
 
-या सर्व पदांवर आपल्या पसंतीचे लोक नियुक्त करण्याची सत्ताधारी भाजपाची मनीषा  आहे. 
-सरकारच्या या कवायतीनंतर काही  राज्यपालांनी पद सोडले असले तरी अनेक राज्यपाल सहजासहजी पद सोडण्यास राजी नाहीत. 
-उलट न्यायालयात दाद मागण्याच्या दृष्टीने कायदेशीर सल्लामसलत करीत आहेत. 
-यात महाराष्ट्र, केरळ आणि बंगालचे राज्यपाल आहेत.