शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

काँग्रेसच्या ठरावानंतर भाजपातही ‘मत’परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:02 IST

सर्व राजकीय पक्षांचे एकमत असेल तर निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिकांचा वापर सुरू करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो, असे भाजपाने म्हटले.

नवी दिल्ली : सर्व राजकीय पक्षांचे एकमत असेल तर निवडणुकांमध्ये मतदानयंत्रांऐवजी पुन्हा कागदी मतपत्रिकांचा वापर सुरू करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो, असे भाजपाने म्हटले. काँग्रेसने त्यांच्या महाअधिवेशनात ठराव करून अशी मागणी केल्यानंतर भाजपाने ही बदलेली भूमिका व्यक्त केली आहे.भाजपाचे सरसिटणीस राम माधव म्हणाले की, मतपत्रिकांऐवजी मतदानयंत्र वापरण्याची सुरुवातही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीनंतरच झाली होती. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष सहमत असतील तर पन्हा कागदी मतपत्रिका वापरण्यावर विचार केला जाऊ शकेल.निवडणुकांपूर्वी मतदानयंत्रांमध्ये छेडछाड केली जाते, अशा तक्रारी अनेक पक्षांनी केली होती.