शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘एअरोब्रिज’ची विमानाला धडक

By admin | Updated: July 11, 2015 01:37 IST

मुंबईहून १६८ प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलेल्या गोएअरच्या जी ८-३०५ या विमानास एका एअरोब्रिजने शुक्रवारी सकाळी धडक दिली

चेन्नई : मुंबईहून १६८ प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलेल्या गोएअरच्या जी ८-३०५ या विमानास एका एअरोब्रिजने शुक्रवारी सकाळी धडक दिली. यामुळे विमानाचे काही नुकसान झाले असून, प्रवासी सुरक्षित आहेत. विमानात एका नवजात बालकासह एकूण १६८ प्रवासी होते. हे सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य सुखरूप असल्याचे गोएअरने स्पष्ट केले.नागरी उड्डयन महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काम करीत असताना एअरोब्रिजचा आॅपरेटर कथितरीत्या फोनवर बोलत होता आणि त्यामुळे हा अपघात घडला. गोएअरच्या जी ८-३०५ मुंबई-पोर्टब्लेअर व्हाया चेन्नई या विमानास सकाळी ६ वाजून ३५ मिनिटाला एका एअरोब्रिजने धडक दिली. विमान विमानतळावर उभे होते आणि एअरोब्रिज जुळण्याची प्रतीक्षा करीत होते. याचदरम्यान भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) एअरोब्रिज आॅपरेटर जेटब्रिज विमानाशी जोडण्यास अपयशी ठरला. एअरोब्रिजची गती जास्त असल्याने व ती नियंत्रित न करता आल्याने त्याने थेट विमानास धडक दिली. या धडकेत विमानाच्या पुढील दरवाजाच्या भागाचे मोठे नुकसान झाल्याचे गोएअरने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)