शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

स्वच्छ भारत अभियानाचा प्रशासनाकडून ब˜्याबोळ

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

सारांश

सारांश

जळगाव-स्वच्छ भारत अभियानाचा मनपा प्रशासनाकडून ब˜्याबोळ होत असून शहरात योग्य पद्धतीने साफसफाई होत नसल्याचा तसेच योग्य नियोजनही नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केला आहे. केंद्र सरकारने १४व्या वित्त आयोगाअंतर्गत सफाईच्या कामासाठी निधी दिला आहे. मात्र त्यातून आवश्यक वाहने खरेदी करून सफाईचे काम चांगले करण्याकडे दूर्लक्ष होत असल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे.

जळगाव रत्न पुरस्कारांचा मनपाला विसर
जळगाव-मनपाने १३ मार्च २०१४ रोजी स्व.डॉ.अविनाश आचार्य यांना जळगाव रत्न पुरस्कार जाहीर केला होता. परंतू अद्यापही त्याचे वितरण झालेले नाही. तसेच शहरातील इतर मान्यवरांना सुद्धा २००६ सालीच हा पुरस्कार देण्याचे प्रस्ताव आले होते. मात्र अद्यापही या पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. मनपाला या पुरस्काराचा विसर पडल्याची टीका भाजपा नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली आहे.

४६९ धार्मिक स्थळांबाबत अहवाल मागविला
जळगाव-मनपाने २००९ पूर्वीच्या ४६९ धार्मिक स्थळांबाबत कायदा व सुव्यवस्था, लोकमान्यता या आधारे या धार्मिक स्थळांचे नियमितीकरण करावे की निष्कासन करावे? याबाबत पोलीस विभागाकडे अहवाल मागविला आहे. विकास आराखड्याच्या अनुषंगाने नगररचना विभागाचेही मत मागविण्यात आले आहे. तसेच हे बांधकाम नियमित करावे की निष्कासीत करावे? याबाबत जमीन धारकांचे मत मागविण्यात आले आहे.