शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

पोळ्याचा बातमीसाठी जोड

By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST

रब्बी हंगामाबाबत नियोजन, ४१ हजार हेक्टरने अधिक पेरणी

रब्बी हंगामाबाबत नियोजन, ४१ हजार हेक्टरने अधिक पेरणी
रब्बी हंगामाखाली एक लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्र असते. त्यात यंदा पाऊस आला तर ४१ हजार हेक्टरने वाढ होईल व हे क्षेत्र दोन लाख ४० हजार हेक्टरपर्यंत पोहोचेल, असे उद्दीष्ट कृषि विभागाने ठेवल्याची माहिती मिळाली. हेे नियोजन यशस्वी झाले तर चार्‍याची प्रमुख समस्या सुटणार आहे.

इन्फो-
यंदा ४७ तर गतवर्षी ८९ टक्के पाऊस

आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी
जळगाव- ३६.८
जामनेर- ३१.८
एरंडोल- ५२.२
धरणगाव- ४६.३
भुसावळ- ६२.२
यावल- ४२.८
रावेर- ५९.९
मुक्ताईनगर- ४७.७
बोदवड- ५६.०
पाचोरा- ३५.६
चाळीसगाव- ५४.२
भडगाव- ४७.५
अमळनेर- ४१.९
पारोळा- ४६.४
चोपडा- ४७.७
एकूण- ४७.१
पावसाळा संपण्यास काही दिवस राहिलेले असतानादेखील जिल्हाभरात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. याच वेळी मागील वर्षी ११ सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ८९.५ टक्के म्हणजेच जिल्हाभरात एकूण ५९३.५८ मि.मी. पाऊस पडला होता. यंदा मात्र जिल्हाभरात आतापर्यंत ३१२.३२ मि.मी. एवढा पाऊस झाला आहे.