शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जोड बातमी २ - म्हापसाशात नवीन प्रकल्प येणार

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST

सुडातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून भाजी मार्केटचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पावर पत्र्यांचे छप्पर टाकण्यात येत आहे. या प्रकल्पात सुमारे २०० भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे. यातून पालिकेला वर्षांकाठी रूपये महसूल प्राप्त होईल.

सुडातर्फे सुमारे अडीच कोटी रूपये खर्च करून भाजी मार्केटचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पावर पत्र्यांचे छप्पर टाकण्यात येत आहे. या प्रकल्पात सुमारे २०० भाजी विक्रेत्यांची सोय होणार आहे. यातून पालिकेला वर्षांकाठी रूपये महसूल प्राप्त होईल.
दरम्यान, म्हापसा पालिकेने स्वखर्चाने शहरातील अंर्तगत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मदत करण्यात आली आहे. म्हापसा येथे नवीन बस स्थानकाचे काम सुरू आहे. त्यासाठी जागा सपाट करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी दिड कोटी रूपये खर्च करण्यात येत आहे. सद्या अस्तिवात असलेल्या बस स्थानकाच्या जागी नवीन बहुमजली पार्कींग इमारत बांधण्यात येईल. तिथे २००० चारचाकी व १००० दुचाकीसाठी पे-पार्किर्ं गची व्यवस्था केली जाईल.

चौकट :
म्हापशात व्यापारी प्रकल्प...
म्हापसा अलंकार थिएटर असलेल्या पालिकेच्या मालकीच्या जागेत सहामजली व्यापरी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेणारा ठराव दि. ३० एप्रिल रोजी, घेण्यात आला आहे. तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक मजल्यावर २५ टक्के जागा राव ब्रदर्सच्या वारसांना मालकी हक्कावर व वार्षिंक बारा हजाराच्या भाडेप˜ीच्या दीर्घ मुदतीच्या करारपत्रावर सरकारच्या मान्यतेने देण्यात आले आहे.

म्हापसा नगरपालिकेची चांगली कामगिरी
म्हापसा पालिकेने चांगली कामगिरी करत घरप˜ी व थकलेले क्षुल्क जम्मा करत सुमारे ८ कोटी रूपये गोळा केले आहे. तसेच सरकारकडून अनुदानित स्वरूपात ४ कोटी रूपये मिळालेले आहे. या प्रकल्पामुळे त्यांना अजून दोन कोटी महसूल मिळणार असल्याचे समजते. तसेच आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना पालिकेच्या कामाचा व महसूल प्राप्तीचा अहवाल दाखवावा लागतो. अशी माहिती मिळालेली आहे.

देर आए दुरूस्त आए...
म्हापसा शहर विकासापासून वंचित राहिले. त्याला नेहमीच सावत्रपणाची वागणूक मिळाली. पालकिा क्षेत्रातील काही कामचुकार किंवा ज्यांनी विकासासाठी व्हिजन डोळ्यापुढे न ठेवल्यामुळे वाताहात झाली. त्यामुळेच शहराच्या विकासाला चालना मिळण्याकरिता तब्बल वीस वर्षांचा अवधी लागल्याचे बोलले जात आहे.