शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

क्रॉप्टन जोड

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
..इन्फो..
या मुद्यांवर झाले एकमत
* कंपनी व्यवस्थानाने निलंबित केलेल्या २७ कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे; मात्र त्यांची चौकशी पूर्ण करण्यात येईल.
* कामावर हजर होणार्‍या कामगारांना व्यवस्थापनाने प्रेमाची वागणूक द्यावी, कामगारांनीही शिस्तीचे पालन करावे, नियमित उत्पादन द्यावे.
* सध्या कामगारांच्या वतीने जी न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, त्यात न्यायालयाचा निर्णय बंधनकारक आहे.
* कामगार न्यायालयात ज्या १५ कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कंटंेम्ट पीटिशन दाखल केलेले आहे. त्यांच्यावर कारवाई न करता व्यवस्थापन मागे घेणार
* औद्योगिक शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करावे.
----------
....इन्फो...
व्यवस्थापन- संघटनांची योग्य भूमिका
संपामुळे औद्योगिक अशांतता आणि नाशिक प्रतिमा खालावण्याचा प्रयत्न झाला. परंतु याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. कामगार प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाने संप मिटवण्यासाठी योग्य भूमिका घेतली. त्यामुळे संप मिटवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.
- आर. एस. जाधव, कामगार उपआयुक्त, नाशिक
-----
चांगला संदेश जाईल
या संपाबाबत मुख्यमंत्री, कामगारमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घातले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. निमा आणि सीटूलाच लक्ष घालून वाद मिटवावा लागला. कामगार उपआयुक्तांनी पुढाकार घेतला, म्हणून संप मिटला. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक वातावरणाबाबत एक चांगला संदेश जाणार आहे. भविष्यात कंपन्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करावा, आणि कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉ. डी. एल. कराड, प्रदेश सरचिटणीस, सीटू

----
स्वागतार्ह निर्णय
कामगार उपआयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला तो स्वागतार्ह आहे. कामगार आता कामावर हजर झाले आहेत.
- रावसाहेब ढोमसे, प्रतिनिधी, आयटक
-----
कामगार उपआयुक्तांनी सतत पाठपुरावा केल्याने यश मिळाले. औद्योगिक शांतता प्रस्थापित झाली आहे. नवीन गुंतवणूक आणण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न पुढे जाऊ शकतील.
- संजीव नारंग, अध्यक्ष निमा