शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

क्रॉप्टन जोड

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
..इन्फो..
या मुद्यांवर झाले एकमत
* कंपनी व्यवस्थानाने निलंबित केलेल्या २७ कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे; मात्र त्यांची चौकशी पूर्ण करण्यात येईल.
* कामावर हजर होणार्‍या कामगारांना व्यवस्थापनाने प्रेमाची वागणूक द्यावी, कामगारांनीही शिस्तीचे पालन करावे, नियमित उत्पादन द्यावे.
* सध्या कामगारांच्या वतीने जी न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, त्यात न्यायालयाचा निर्णय बंधनकारक आहे.
* कामगार न्यायालयात ज्या १५ कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कंटंेम्ट पीटिशन दाखल केलेले आहे. त्यांच्यावर कारवाई न करता व्यवस्थापन मागे घेणार
* औद्योगिक शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करावे.
----------
....इन्फो...
व्यवस्थापन- संघटनांची योग्य भूमिका
संपामुळे औद्योगिक अशांतता आणि नाशिक प्रतिमा खालावण्याचा प्रयत्न झाला. परंतु याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. कामगार प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाने संप मिटवण्यासाठी योग्य भूमिका घेतली. त्यामुळे संप मिटवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.
- आर. एस. जाधव, कामगार उपआयुक्त, नाशिक
-----
चांगला संदेश जाईल
या संपाबाबत मुख्यमंत्री, कामगारमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घातले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. निमा आणि सीटूलाच लक्ष घालून वाद मिटवावा लागला. कामगार उपआयुक्तांनी पुढाकार घेतला, म्हणून संप मिटला. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक वातावरणाबाबत एक चांगला संदेश जाणार आहे. भविष्यात कंपन्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करावा, आणि कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉ. डी. एल. कराड, प्रदेश सरचिटणीस, सीटू

----
स्वागतार्ह निर्णय
कामगार उपआयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला तो स्वागतार्ह आहे. कामगार आता कामावर हजर झाले आहेत.
- रावसाहेब ढोमसे, प्रतिनिधी, आयटक
-----
कामगार उपआयुक्तांनी सतत पाठपुरावा केल्याने यश मिळाले. औद्योगिक शांतता प्रस्थापित झाली आहे. नवीन गुंतवणूक आणण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न पुढे जाऊ शकतील.
- संजीव नारंग, अध्यक्ष निमा