शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉप्टन जोड

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.

संपकरी कामगारांचे प्रतिनिधी शरद पाटील, चंद्रकांत गुरव, सोमनाथ जाधव, दिलीप चित्ते, शिबू नायर, प्रवीण सोनवणे, प्रकाश देशमुख आदि सहभागी झाले होते. संपावर तत्कालीक तोडगा निघाला आणि कारखाना सुरू होणार कळताच आयटीआय येथे कामगारांनी जल्लोष केला. यानंतर सायंकाळी सात वाजेपासून क्रॉम्प्टनचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
..इन्फो..
या मुद्यांवर झाले एकमत
* कंपनी व्यवस्थानाने निलंबित केलेल्या २७ कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे; मात्र त्यांची चौकशी पूर्ण करण्यात येईल.
* कामावर हजर होणार्‍या कामगारांना व्यवस्थापनाने प्रेमाची वागणूक द्यावी, कामगारांनीही शिस्तीचे पालन करावे, नियमित उत्पादन द्यावे.
* सध्या कामगारांच्या वतीने जी न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत, त्यात न्यायालयाचा निर्णय बंधनकारक आहे.
* कामगार न्यायालयात ज्या १५ कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कंटंेम्ट पीटिशन दाखल केलेले आहे. त्यांच्यावर कारवाई न करता व्यवस्थापन मागे घेणार
* औद्योगिक शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करावे.
----------
....इन्फो...
व्यवस्थापन- संघटनांची योग्य भूमिका
संपामुळे औद्योगिक अशांतता आणि नाशिक प्रतिमा खालावण्याचा प्रयत्न झाला. परंतु याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. कामगार प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाने संप मिटवण्यासाठी योग्य भूमिका घेतली. त्यामुळे संप मिटवण्याच्या प्रयत्नांना यश मिळाले.
- आर. एस. जाधव, कामगार उपआयुक्त, नाशिक
-----
चांगला संदेश जाईल
या संपाबाबत मुख्यमंत्री, कामगारमंत्री, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घातले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. निमा आणि सीटूलाच लक्ष घालून वाद मिटवावा लागला. कामगार उपआयुक्तांनी पुढाकार घेतला, म्हणून संप मिटला. त्यामुळे नाशिकच्या औद्योगिक वातावरणाबाबत एक चांगला संदेश जाणार आहे. भविष्यात कंपन्यांनी कामगारांच्या मागण्यांचा विचार करावा, आणि कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी.
- डॉ. डी. एल. कराड, प्रदेश सरचिटणीस, सीटू

----
स्वागतार्ह निर्णय
कामगार उपआयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला तो स्वागतार्ह आहे. कामगार आता कामावर हजर झाले आहेत.
- रावसाहेब ढोमसे, प्रतिनिधी, आयटक
-----
कामगार उपआयुक्तांनी सतत पाठपुरावा केल्याने यश मिळाले. औद्योगिक शांतता प्रस्थापित झाली आहे. नवीन गुंतवणूक आणण्यासाठी आता एकत्रित प्रयत्न पुढे जाऊ शकतील.
- संजीव नारंग, अध्यक्ष निमा