शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अधिभारात कपात अदानी ग्रुपसाठी; काँग्रेसचा आरोप

By admin | Updated: October 28, 2014 01:56 IST

कोळसा आयातीवरील अधिभार कमी करण्याचा निर्णय हा सर्वसामान्यांसाठी नव्हे तर भाजपाचा कायम कैवार घेतलेल्या अदानी ग्रुपच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

पणजी : कोळसा आयातीवरील अधिभार कमी करण्याचा निर्णय हा सर्वसामान्यांसाठी नव्हे तर भाजपाचा कायम कैवार घेतलेल्या अदानी ग्रुपच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कोळसा आयातीवरील अधिभार 25क् रुपये प्रति मेट्रिक टनावरून 5क् रुपये प्रति मेट्रिक टन करण्यामागचा राज्य सरकारचा खरा उद्देश वेगळाच आहे. कर्नाटकमधील स्टिल प्लांटसाठी आयात होणारा कोळसा गोव्यात अधिभार कमी केल्यामुळे मुरगाव बंदरातून मोठय़ा प्रमाणावर आयात केला जाईल. मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीची जबाबदारी पीपीपी तत्त्वावर अदानी ग्रुपकडे आहे. त्यामुळे राज्याला मिळणारा महसूल हा अदानी ग्रुपला मिळणार आहे. ही गोव्यातील जनतेची फसवणूक असून हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी केली. निर्णय मागे न घेतल्यास त्याला विरोध करण्यासाठी सर्व पर्याय हाताळले जातील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)