शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

महिला संचालक न नेमल्यास कंपन्यांवर होणार कारवाई

By admin | Updated: March 18, 2015 00:01 IST

आपल्या संचालक मंडळावर महिलेचा समावेश केलेला नाही, अशा कंपन्यांवर भांडवली बाजार नियमन संस्था असलेल्या ‘सेबी’मार्फत कारवाई करण्यात येईल,

नवी दिल्ली : नव्या कंपनी कायद्यानुसार ज्या नोंदणीकृत कंपन्यांनी अद्यापही आपल्या संचालक मंडळावर महिलेचा समावेश केलेला नाही, अशा कंपन्यांवर भांडवली बाजार नियमन संस्था असलेल्या ‘सेबी’मार्फत कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत केली.नवा कंपनी कायदा लागू झाल्यानंतर गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सरकारने सेबीमार्फतच कंपन्यांना संचालक मंडळावर महिलेची नेमणूक करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, याकरिता एक आॅक्टोबर २०१४ ही तारीख निश्चित केली होती. परंतु, अनेक कंपन्यांनी याची पूर्तता केलेली नव्हती. मात्र, या कंपन्यांना संधी देण्यासाठी ही मुदत ३१ मार्च २०१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु, आता यापुढे संधी देण्यात येणार नसून अशा कंपन्यांनी आवश्यक कारवाई करण्याची घोषणा वित्त राज्यमंत्र्यांनी केल्याने महिला संचालक नेमण्यासाठी आता थोडाच अवधी शिल्लक राहिला आहे.देशातील नोंदणीकृत कंपन्यांपैकी आघाडीच्या सुमारे ५०० कंपन्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कंपन्यांनी अद्यापही संचालक मंडळात महिलेचा समावेश केलेला नाही. तर, याच ५०० कंपन्यांपैकी सुमारे १६० कंपन्यांनी या नियमाची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)