शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

आणीबाणीच्या चाळीशीला आरोप-प्रत्त्यारोप

By admin | Updated: June 26, 2015 00:03 IST

आणीबाणी म्हणजे भारतासाठी सर्वाधिक अंधकारमय युग होते, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केली. सत्तेच्या लालसेपोटी ४० वर्षांपूर्वी तत्कालीन

नवी दिल्ली : आणीबाणी म्हणजे भारतासाठी सर्वाधिक अंधकारमय युग होते, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केली. सत्तेच्या लालसेपोटी ४० वर्षांपूर्वी तत्कालीन राजकीय नेतृत्वाकडून भारतीय लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला. देशाला साखळदंडात जखडून त्याचे रूपांतर कारागृहात करण्यात आले होते, अशा तीव्र शब्दांत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले.देशात आणीबाणी लागू करण्याला गुरुवारी ४० वर्षे पूर्ण झाली. एक जिवंत आणि उदार लोकशाही म्हणजे प्रगतीची किल्ली असून, लोकशाही विचार व आदर्शांच्या बळकटीकरिता सर्वतोपरी प्रयत्न झाले पाहिजेत, अशी भावना पंतप्रधानांनी टिष्ट्वटद्वारे व्यक्त केली आहे. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती आणि २१ मार्च १९७७ पर्यंत ती लागू होती. आणीबाणीला विरोध करणाऱ्यांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले; परंतु तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला लाखो लोकांनी विरोध केला होता, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)