शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

चेंगराचेंगरीवरून आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: October 5, 2014 01:44 IST

शुक्रवारी देशभर विजयादशमी सण साजरा होत असताना पाटण्यातील गांधी मैदानावर दसरा महोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या 33 वर पोहोचली आह़े

पाटणा : शुक्रवारी देशभर विजयादशमी सण साजरा होत असताना पाटण्यातील गांधी मैदानावर दसरा महोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीतील बळींची संख्या 33 वर पोहोचली आह़े 29 जण जखमी असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळत़े
दरम्यान या घटनेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणो सुरू झाले आह़े विरोधी पक्ष भाजपा तसेच लोजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी या दुर्घटनेसाठी राज्यातील जदयू-राजद-काँग्रेस सरकारला दोषी ठरवले आह़े तर सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी याचे खापर जिल्हा प्रशासनाच्या माथ्यावर फोडले आह़े खुद्द जिल्हा प्रशासनाने मात्र आपल्यावरील सर्व दोषारोपण खोडून काढत दु:खद घटना गर्दीत जीव गुदमरल्यामुळे झाल्याचा दावा केला आह़े
दरम्यान या दुर्घटनेमागे प्रशासनाची काहीही चुक नसल्याचा दावा जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला़ वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज हेही त्यांच्या सूरात सूर मिसळताना दिसल़े सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेंगराचेंगरीचे कुठलेही दृश्य दिसत नाही़ विशाल संख्येत लोक चालत आहेत आणि अचानक काही लोक पडत आहेत, काहीजण त्यांना उचलत आहे, असे फुटेजमध्ये दिसत़े यावरून ही दुर्घटना लोकांचा जीव गुदमरल्यामुळे झाल्याचे वाटते, असे वर्मा म्हणाल़े  रामगुलाम चौकात उच्च क्षमतेचा लाईट बंद पडला होता़़ कमी प्रकाशामुळे सीसीटीव्ही फुटेज निर्णायक मानता येणार नाही, असेही ते म्हणाल़े  
मनू महाराज यांनी लाठीमार झाल्याचा इन्कार केला़  प्रशासन लोकांना परमेश्वराच्या भरवशावर सोडून मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यात व्यस्त होत़े त्यामुळे 33 लोकांना आपले जीव गमवावे लागल़े, असा आरोप भाजपानेते सुशील कुमार मोदी यांनी केला. चेंगराचेंगरी ही बिहार सरकारचा निष्काळजीपणा, असंवेदनशीलतेचा परिपाक असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाद्वारे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. (वृत्तसंस्था)